शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

संत तुकडोजी व गाडगेबाबांना भारतरत्न प्रदान करा

By admin | Updated: April 25, 2015 00:00 IST

मानवता हाच धर्म असा मूलमंत्र देणारे मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना..

मागणी : अखिल भारतीय किसान क्रांती संघटनेचे शासनाला साकडेहिंगणघाट : मानवता हाच धर्म असा मूलमंत्र देणारे मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारला अखिल भारतीय किसान क्रांती संघटनेच्यावतीने या मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे.यापूर्वी ही मागणी करण्यात आली. मात्र केंद्र व राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. दीड दशकापूर्वी शासनाने नागपूर व अमरावती विद्यापीठाला या महान संताचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे संतांचे कार्य अधिक प्रभावी स्वरुपात पोहचविता आले. राज्य सरकारने ग्रामस्वच्छता अभियान व निर्मल ग्राम योजना राबवित आहे. याची मांडणी वंदनीय संत तुकडोजी महारज व संत गाडगेबाबा यांना केली होती. त्याची आता अंमलबजावणी होत आहे. राज्यशासनाने या संताचे कार्य पाहता केंद्र सरकारकडे याबाबत विनाविलंब भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाकरिता प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. देशात स्वच्छ भारत अभियानासाठी कार्य सुरू आहे. वंदनीय तुकडोजी महाराज व ग्राम स्वच्छतेचे शिल्पकार कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या आदर्श व प्रेरणादायी विचारांचे द्योतक असल्याने केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, या मागणीचे पत्र राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठविण्यात आले असून याची प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)