शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना झुडपांचे गाव

By admin | Updated: February 18, 2015 01:57 IST

जिल्ह्यात झालेल्या कुठल्याही पुनर्वसनात राहणाऱ्या नागरिकांना १८ नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे आता समोर येवू लागले आहे.

वर्धा : जिल्ह्यात झालेल्या कुठल्याही पुनर्वसनात राहणाऱ्या नागरिकांना १८ नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे आता समोर येवू लागले आहे. सुकळी प्रकल्पात आलेल्यांचे नटाळा व आंजी (मोठी) येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील नागरिकांनाही नागरी सुविधांकरिता लढा देण्याची वेळी आली आहे. सुकळी प्रकल्पात जमिनी गेलेल्या २२५ परिवाराचे आंजी (मोठी) लागत पुनर्वसन केले. या गावाला पिंपळगाव पुनर्वसन असे नाव देण्यात आले. गावाचे पुनर्वसन करताना तिथे १८ नागरी सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र तसे न करता या गावात कुठलीही सुविधा न देता नागरिकांना तिथे जागा देण्यात आली. या गावात ना रस्ता ना नाल्या अशी स्थिती आहे. गावात सुविधा पुरविण्याकरिता या भागातील नागरिक संबंधीत विभागाकडे चकरा मारत आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे साऱ्यांचे दुर्लक्ष होते आहे. पुनर्वसन झाल्यापासून संबंधित विभागाने या गावाकडे कधी येवूनही पाहिले नाही. येथील पुनर्वसन अधिनियम १९९९ कलम १० (ड) अंतर्गत पूर्ण झाल्याचे दाखविले आहे. वास्तवात मात्र या गावात कुठल्याही समस्या देण्यात आल्या नाहीत. कागदावर मात्र त्या दाविण्यात आल्या आहेत. गावात येत्या दिवसात सर्व सुविधा देण्यात याव्या अन्यथा गावकरी आंदोलन करतील, असा इशारा सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवदेनाद्वारे दिला आहे.(प्रतिनिधी)