शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

प्रकल्पग्रस्तांना झुडपांचे गाव

By admin | Updated: February 18, 2015 01:57 IST

जिल्ह्यात झालेल्या कुठल्याही पुनर्वसनात राहणाऱ्या नागरिकांना १८ नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे आता समोर येवू लागले आहे.

वर्धा : जिल्ह्यात झालेल्या कुठल्याही पुनर्वसनात राहणाऱ्या नागरिकांना १८ नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे आता समोर येवू लागले आहे. सुकळी प्रकल्पात आलेल्यांचे नटाळा व आंजी (मोठी) येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील नागरिकांनाही नागरी सुविधांकरिता लढा देण्याची वेळी आली आहे. सुकळी प्रकल्पात जमिनी गेलेल्या २२५ परिवाराचे आंजी (मोठी) लागत पुनर्वसन केले. या गावाला पिंपळगाव पुनर्वसन असे नाव देण्यात आले. गावाचे पुनर्वसन करताना तिथे १८ नागरी सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र तसे न करता या गावात कुठलीही सुविधा न देता नागरिकांना तिथे जागा देण्यात आली. या गावात ना रस्ता ना नाल्या अशी स्थिती आहे. गावात सुविधा पुरविण्याकरिता या भागातील नागरिक संबंधीत विभागाकडे चकरा मारत आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे साऱ्यांचे दुर्लक्ष होते आहे. पुनर्वसन झाल्यापासून संबंधित विभागाने या गावाकडे कधी येवूनही पाहिले नाही. येथील पुनर्वसन अधिनियम १९९९ कलम १० (ड) अंतर्गत पूर्ण झाल्याचे दाखविले आहे. वास्तवात मात्र या गावात कुठल्याही समस्या देण्यात आल्या नाहीत. कागदावर मात्र त्या दाविण्यात आल्या आहेत. गावात येत्या दिवसात सर्व सुविधा देण्यात याव्या अन्यथा गावकरी आंदोलन करतील, असा इशारा सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवदेनाद्वारे दिला आहे.(प्रतिनिधी)