शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

By admin | Updated: October 16, 2015 03:02 IST

जिल्ह्यात यंदाची पीक परिस्थिती योग्य नसल्याची ओरड आहे. सोयाबीनला एकरी एका क्विंटलचा उतारा आहे कपाशीवर विविध किडींनी हल्ला केला आहे.

तळेगाव (श्या.पं.) : जिल्ह्यात यंदाची पीक परिस्थिती योग्य नसल्याची ओरड आहे. सोयाबीनला एकरी एका क्विंटलचा उतारा आहे कपाशीवर विविध किडींनी हल्ला केला आहे. याची वस्तुत: माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी सलील यांनी बुधवारी तळेगाव परिसरातील शेतात भेट देत पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आर्वी मतदार संघातील आष्टी तालुक्यात पीक पाहणी दौऱ्यानिमित्त तळेगाव येथील शेषराव बोबडे, राजू पचारे यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशीची जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी केली. कपाशीचे झाड लाल पडून कोमेजत असल्याचे त्यांना दिसले. शेतकऱ्यांनी त्यांना या भागात एकरी ६० ते १०० किलो सोयाबीन झाल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष एका शेतात सोयाबीन काढणे सुरू असताना वास्तवाची पाहणी केली. काही शेतकऱ्यांनी आम्ही सोयाबीन पाहून सवंगलेच नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत विशेष कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जोरे, सरपंच सुनीता जोरे, वायद खॉ पठाण, माजी सरपंच मंगेश जाचक यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांचा ताफा होता.(कार्यालय प्रतिनिधी)