शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:16 IST

महावितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाºया वेळापत्रकात बदल केला. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात संकटांना समोर जावे लागत आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महावितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाºया वेळापत्रकात बदल केला. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात संकटांना समोर जावे लागत आहे. यामुळे पिकांच्या सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी शिवसेना, शेतकºयांनी केली. याबाबत बुधवारी महावितरणचे अभियंता सदावर्ते यांना निवेदन देण्यात आले.शिवसेना तालुका प्रमुख गणेश इखार व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे यांच्या नेतृत्वात शेतकºयांच्या ओलित व अन्य समस्या लक्षात घेत महावितरणला निवेदन देण्यात आले. ऐन थंडीच्या दिवसात रात्री ११ वाजता वीज पुरवठा सुरू होत असल्याने ओलित करताना अनेक संकटांना समोर जावे लागत आहे. अनेक शेतकºयांची प्रकृती खालावली असून जंगली जनावरे तथा विषारी साप, विंचू आदी प्राण्यांपासून शेतकरी व शेतमजुरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत शेतातील वीज पुरवठा असलेले वेळापत्रक तीन दिवस सकाळी व चार दिवस सायंकाळी, असे आहे. हे वेळापत्रक शेतकºयांकरिता योग्य नसून अडचणीत आणखी भर टाकणारे आहे. यामुळे तूर, गहू, चना, कापूस आदी नगदी पिके घेता येणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या समस्या लक्षात घेत वेळापत्रकात योग्य तो बदल करावा व दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी शिवसेना, शेतकºयांनी रोषही व्यक्त केला.निवेदन देताना प्रकाश खेकडे, निलेश वैद्य, श्याम शेंडे, सचिन पाटील, गजानन झाडे, विनोद आदमने, दिलीप राऊत, विनायक राऊत, सुरेश नन्नुरे, प्रशांत वैद्य, गजानन नन्नुरे, प्रमोद नागतोडे, बाबाराव खेकडे, धनंजय पाटील, मारोतराव नन्नुरे, विजय काकरवाल, रमेश काकरवाल, रमेश नाईक, सुरेश पंधराम, संदीप ठाकरे, पप्पू नाईक, अमोल भोयर, पांडुरंग उईके, श्याम नन्नुरे, गुलाब सिंग, सरोदे आदी शेतकरी उपस्थित होते.