शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
3
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
4
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
5
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
6
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
7
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
8
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
9
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
10
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
11
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
12
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
13
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
14
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
15
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
16
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
17
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
18
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
19
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
20
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे

तालुक्यातील पोलीस पाटील मुख्यालयी गैरहजर

By admin | Updated: February 15, 2016 02:19 IST

गावातील वाद गावातच निकाली काढण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते; पण आष्टी तालुक्यातील बहुतांश पोलीस पाटील मुख्यालयी राहत नसल्याची ओरड...

तळेगाव (श्या.पं.) : गावातील वाद गावातच निकाली काढण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते; पण आष्टी तालुक्यातील बहुतांश पोलीस पाटील मुख्यालयी राहत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत मुख्यालयी राहण्याचे आदेश देणे गरजेचे झाले आहे. वादविवाद, भांडण, तंटे सामोपचाराने मिटविणे वा पोलीस ठाण्याला कळविणे ही जबाबदारी पोलीस पाटलांची असल्याचे सांगण्यात येते; पण त्यांनी आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडणे गरजेचे असते. आष्टी तालुक्यातील पोलीस पाटील ही जबाबदारी पार पाडत नसल्याची ओरड होत आहे. अनेक पोलीस पाटलांनी नियम धाब्यावर बसवून तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्य केल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावांतील कलह वाढतीवर असल्याचे दिसते. प्रशासनाने ज्या उद्देशाने पोलीस पाटलांची नियुक्ती केली, त्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक गावात पोलीस पाटील भांडण, तंटे मिटविण्यासाठी तर सोडा; दाखल्यावर सहीसाठीही मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचीही गोची होत आहे.(वार्ताहर)