शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

शिधापत्रिकांची कामे जलदगतीने करा

By admin | Updated: July 9, 2015 02:15 IST

शहरातील सामान्यांना शिधापत्रिकांसाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागत आहे.

दलाल हटवा : आम आदमी पार्टीची तक्रारहिंगणघाट : शहरातील सामान्यांना शिधापत्रिकांसाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागत आहे. उलट दलालामार्फत गेल्यास हेच काम जलद होते, अशी तक्रार आम आदमी पक्षाने केली आहे. ही व्यवस्था दलालरहित करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.तहसील कार्यालयात दलालांचा शिरकाव झाल्याने व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे. नवीन शिधापत्रिका बनविण्यासाठी वा नाव कमी-अधिक करण्यासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. याबाबतच्या तक्रारी लक्षात घेत सामान्यांची कामे वेळेत व्हावीे, यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेऊन येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. सामान्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केरोसीन गरजेचे असते. सध्या पावसाळा असल्याने केरोसीनची गरज आणखी वाढते. जीवनावश्यक रॉकेल शासनमान्य विक्रेत्याकडून रेशनकार्डवर मिळते. यासाठी नागरिकांना रेशनकार्ड मिळणे गरजेचे आहे. शिधापत्रिका बनविण्यासाठी पुरवठा विभागात पाच-दहा चकरा माराव्या लागतात. शेवटी कंटाळून नागरिक दलालामार्फत जातात आणि तेव्ही जलद काम होते, हा अनुभव आहे. शासकीय नियमावलीनुसार रेशनकार्डसाठी अर्ज दिल्यानंतर सहा दिवसांत कार्ड मिळायला पाहिजे; पण तसे होत नाही. पुरवठा विभागात शिल्लक १०० ते १५० अर्जांवर त्वरित कारवाई करून निकाली काढावी व तेथील व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.राजीव गांधी जीवनदायी योजनेत राशनकार्ड आवश्यक केल्याने गरजू रुग्णांचा जीव वाचविण्यासाठीही त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना मनोज रूपारेल प्रमोद जुमडे, अखिल धाबर्डे, संदेश थुल, सलमान रंगरेज, नरेंद्र चुंबडे, नरेंद्र पांढरे, राजू अरगले, मेंढे, अजय देवढे, भारत पवार व पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)