शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित वाहतुकीसाठी दंडाचा दणका

By admin | Updated: August 19, 2016 02:07 IST

कायदा असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. त्यावर आळा बसविण्याकरिता

रूपेश खैरी वर्धा कायदा असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. त्यावर आळा बसविण्याकरिता शासनाकडून वाहतूक नियमात काही बदल करून त्यात होणाऱ्या दंडात मोठी वाढ केली आहे. वाढीव दंडाची घोषणा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यास वेळ लागतो, असे म्हणत असतानाच वाढीव दंडाचा हा नियम सर्वत्र तात्काळ अंमलात आणण्याच्या सूचना धडकल्या. १६ आॅगस्टपासून सर्वत्र नवे नियम लागू झाले आहेत. नव्या नियमांमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. वाहनावर असलेल्या क्रमांकातून काही विशेष शब्द तयार करून नियमाचे उल्लंघण करणाऱ्यांवर वाहतूक नियमाच्या कलम २३५ (२) अन्वये कारवाई करून शंभर रुपयांचा दंड देण्यात येत होता. यामुळे अनेकजण या कलमाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले. यात एकाच वाहनावर अनेकवेळा कार्यवाही करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्यावतीने सांगण्यात आले. अशा कारवाईवरही त्याच्यावर या वाहन चालकावर कुठलाही परिणाम पडला नसल्याचे दिसून आले. आता दंडाची रक्कम वाढल्यास त्याचा काही परिणाम होईल का, याकडे लक्ष लागले आहे. या व्यतिरिक्त वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्याला पहिले १०० रुपये दंड होता त्यात वाढ होवून तो आता २०० रुपये झाला तर ट्रिपल सिट जाणाऱ्यांना आतापर्यंत १०० रुपये दंड होता तो वाढवून २०० रुपये करण्यात आला आहे. तर रस्त्याने शर्यत लावून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना आता ३०० ऐवजी २००० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. या व्यरिरिक्त वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर दुप्पट दंडाची कार्यवाही करण्यात येणार आहे.