शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘शांती व मानवता अभियान’ जनसभेत ज्वलंत समस्यांवर चर्चा

By admin | Updated: September 1, 2016 02:18 IST

जमाते इस्लामी हिंद वर्धातर्फे शांती व मानवता अभियान या विषयावर जनसभा घेण्यात आली. कार्यालयाच्या अध्यक्षस्थानी

जमाते ईस्लामी हिंदचे आयोजन : सर्वच धर्मांचा आदर करण्याची गरज केली व्यक्त वर्धा : जमाते इस्लामी हिंद वर्धातर्फे शांती व मानवता अभियान या विषयावर जनसभा घेण्यात आली. कार्यालयाच्या अध्यक्षस्थानी मो. अजहरूद्दीन तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेश खैरनार, डॉ. अन्वर सिद्दीकी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात कुरान पठनाने झाली. काझी हकीम उद्दीन यांनी त्याचा मराठीत अनुवाद प्रस्तुत केला. यावेळी मठकर म्हणाले, सध्या देशात विचित्र स्थिती आहे. गत काही वर्षात ही स्थिती बिघडलेली आहे. अहिंसेच्या मार्गाने जगात अनेक देश स्वतंत्र झाले. आपण कोणत्या मार्गाने जायला हवे हिंसेच्या की अहिंसेच्या याचा विचार व्हायला हवा. डॉ. खैरनार म्हणाले, आरएसएस ही संस्था देशातील वातावरण बिघडवत आहे. ईसीस देशात पाय पसरवत आहे. यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. सिद्दीकी म्हणाले, फुट पाडा व राज्य करा हा राजकारणाचा भाग आहे. यापासून साधव राहणे गरजेचे आहे. प्रात्येकाने दुसऱ्याच्या विचारांचा व धार्मिक श्रद्धेचा सन्मान करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय भाषणात मो. अजरूद्दीन म्हणाले, देशाला सुपर पावर बनविण्यासाठी २० टक्के अल्पसंख्याकाना सोबत घ्यावेच लागेल. धर्माचा उपयोग मानवाला जोडण्यासाठी व्हावा. मन की बात केली जात असली तरी मनं जोडली जाण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी रोहित वेमुला याच्यावर आधारित स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक सद्भावनेसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बजाज व अमीर अली अजानी यांना सद्भावना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रास्ताविक मो. आरीफ शेख यांनी केले. शांती आणि मानवता अभियानात कोण कोणते कार्यक्रम राबविण्यात आले याची थोडक्यात माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जहीर मुजावर यांनी केले. आभार धनंजय सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाचा उद्देश व गरज याबाबतची माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा जिल्हा संयोजक सय्यद नियाज अली यांनी दिली. कार्यक्रमाला प्रामुख्याने अभ्युदय मेघे, किशोर जगताप, सलीम शेख, सल्लू भाई, श्रीराम जाधव, नूतन माळवी, गजेंद्र सुरकार, फजलूर रहेमान, काझी हकीमो उद्दीन माधुरी झाडे, शबनम सलीम शेख, गुंजनसिंह, अविनाश काकडे, प्रशांत गुजर, अर्शी मलिक, आदी उपस्थित होते. जेआयएस जिल्हाध्यक्ष गाझीया सुलताना, जावेद खान, प्रा. वसीम खान, प्रो. अनिल बेग, प्रो. बिस्मीला खॉन, अम्मारा खान, शिरीन शादाब शेख व मोहम्मद आरीफ शेख यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)