शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

विहिरीचे देयक द्या, नाही तर आत्महत्येची परवानगी द्या

By admin | Updated: May 14, 2016 01:59 IST

ग्रामपंचायतचे नगर पंचायत होणे हे या तीन शेतकऱ्यांकरिता अडचणीचे ठरले आहे. त्यांना वैयक्तीक सिंचन विहिरीच्या देयकासाठी...

शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन : सेलूच्या तीन शेतकऱ्यांचा समावेश घोराड : ग्रामपंचायतचे नगर पंचायत होणे हे या तीन शेतकऱ्यांकरिता अडचणीचे ठरले आहे. त्यांना वैयक्तीक सिंचन विहिरीच्या देयकासाठी निवेदन देवून शासकीय पायऱ्या झिजवाव्या लागल्या आहेत. यातही त्यांना देयक मिळाले नसल्याने सेलूल्या तीन शेतकऱ्यांनी पालकमंत्र्याना निवेदन देवून देयक द्या नाही तर आत्महत्येची परवानगी द्या, असे निवेदन सादर केले. या दोन पैकी एकही मागणी मंजूर न केल्यास १५ आॅगस्टला आत्महत्या करण्याचा इशारा या तीन शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनानुसार, शेतकऱ्यांना आपल्या सिंचन विहिरी मंजूर झाल्या. येथूनच त्यांचा लढा सुरू झाला. विहिरीच्या देयकाची अडवणूक होणाऱ्या या तीन शेतकऱ्यात महिला शेतकऱ्याचा समावेश आहे. पंचायत समितीच्या आदेशानुसार या तिनही शेतकऱ्यांनी ७ मार्च २०१५ पासून विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली. अशातच १० मार्च २०१५ पासून कंत्राटी कामगारांचा संप सुरू झाला. त्यामुळे मस्टर काढल्या जात नव्हते. विहीर खोदकामाला सुरुवात करून सहा दिवस होते न होते तोच सेलू ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायत मध्ये झाले. यामुळे या विहिरीचे मस्टर कुणी काढावे, असा प्रश्न पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत निर्माण झाला. या प्रश्नाचे उत्तर एक वर्ष लोटूनही या शेतकऱ्यांना मिळाले नाही.या सिंचन विहिरीचे देयक मिळण्याबाबतचे निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, महसूल मंत्री, पालकमंत्री अशा १७ पदाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यात आले. पालकमंत्र्यांच्या आदेशाला बगल२१ आॅगस्ट २०१५ च्या वर्धा येथे झालेल्या सभेत नरेगा अंतर्गत अनुदान न देण्यात आलेल्या, परंतु लाभार्थ्यांनी स्वत: केलेल्या विहिरीचे कामे धडक सिंचन योजनेत मंजूर करण्याबाबतचे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते.