शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

बालकांना घडविण्याची जबाबदारी आईवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:10 IST

आईची थोरवी महान आहे. आई या शब्दात सामर्थ्य आहे. श्यामची आई यशोदाला म्हणाली, पायाला घाण लागायला नको. तेव्हा यशोदा म्हणते, श्याम मनालाही घाण लागता कामा नये.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आईची थोरवी महान आहे. आई या शब्दात सामर्थ्य आहे. श्यामची आई यशोदाला म्हणाली, पायाला घाण लागायला नको. तेव्हा यशोदा म्हणते, श्याम मनालाही घाण लागता कामा नये. गोष्ट छोटी आहे; पण आईचा सहवास व विचारातून साने गुरुजी घडले, हे लक्षात घेतले पाहिजे. आई शिल्पकार आहे. भौतिक युगात बालकांना घडविण्याची जबाबदारी आईवरच आहे, असे मत डॉ. सुनीता कावळे व्यक्त केले.अ.भा. साने गुरूजी कथामालेच्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. पदमरेखा धनकर वानखेडे, प्रा.डॉ. शोभा रोकडे, डॉ. शोभा बेलखोडे, अवधूत म्हमाणे उपस्थित होते. ‘आई महात्म्य’, हा चर्चासत्राचा विषय होता.डॉ. कावळे पूढे म्हणाल्या की, छ. शिवाजी महाराजांना स्वराज्याची पे्ररणा आईपासून मिळाली. मार्गदर्शन, दिशा व खंबीरपणे त्या महाराजांच्या मागे होत्या. महात्मा फुले व सावित्रीबार्इंना मारायला मारेकऱ्यांना मला मारा; पण अनाथ मुलांची जबाबदारी घ्या, असे म्हणताच मारेकरी माघारी फिरले. विनोबांनी आईच्या इच्छेमुळे मराठीत गीताई लिहिली. साने गुरुजींनी तर आईचे हृदय घेऊनच लिखाण व कार्य केले, असे सांगितले. याप्रसंगी प्रा.डॉ. रोकडे, डॉ. धनकर वानखेडे यांनीही विचार व्यक्त केले.संचालन प्रा. अमृत येऊलकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ. गजानन कोटेवार यांनी मानले. याप्रसंगी प्रा. राजेंद्र मुंढे, प्रदीप दाते व प्रा. येऊलकर यांचा खादी शाल देऊन जयवंत मठकर यांनी सत्कार केला. खुली चर्चा व मनोगताचा समारोप अवधूत म्हमाणे यांच्या अध्यक्षतेत झाला. अरुण गाठे, पटने, बाल सरोदे, विरुळकर, गडकरी यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी सहकार्य करून गुरुजींचे कार्य पूढे नेण्याचे आवाहन म्हमाणे यांनी केले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.