शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तलाव फुटण्याच्या भितीनं वर्धा जिल्ह्यातल्या दिडशे नागरिकांनी रातोरात सोडलं गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:45 IST

वर्धा जिल्ह्यातील विरुळ आकाजीजवळच्या बार्हा या गावाजवळ असलेल्या कुर्हा तलाव १०० टक्के भरला असून तो कधीही फुटू शकतो या धास्तीपायी तब्बल १५० गावकऱ्यांनी रातोरात गाव सोडून अन्यत्र आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देबार्हा गाव झाले ओसाडतलावाला अनेक ठिकाणी पडल्या भेगा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील विरुळ आकाजीजवळच्या बार्हा या गावाजवळ असलेल्या कुर्हा तलाव १०० टक्के भरला असून तो कधीही फुटू शकतो या धास्तीपायी तब्बल १५० गावकऱ्यांनी रातोरात गाव सोडून अन्यत्र आश्रय घेतला आहे.बार्हा गावाजवळ पाटबांधारे विभागाचा चाळीस वर्षांपूर्वीचा जुना तलाव आहे. हा तलाव सतत सुरु असलेल्या पावसाने तुडुंब भरला असून त्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच या तलावाला लागूनच जिल्हा परिषद विभागाने विहीर खणली. त्यासाठी केलेल्या ब्लास्टिंगमुळे तलावाच्या भिंतींना जागोजागी भेगा पडल्या असून तो कधीही फुटू शकतो अशी शक्यता व चर्चा गावात शुक्रवारी रात्री होती. या चर्चेमुळे भयभीत झालेल्या गावकऱ्यांनी रातोरात आपले बस्तान जवळच्या गावाचा, मंदिरांचा आश्रय घेतला आहे.पाटबंधारे विभागाने या तलावाकडे कधी फारसे लक्ष दिले नसल्याचे नागरिक सांगत आहेत. वृत्त लिहिस्तोवर पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजू दामधोरे व पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र गायकवाड यांनी तलावकाठी भेट दिली आहे.

टॅग्स :floodपूर