शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मैदानी खेळांना ‘खेलो इंडिया’ मुळे मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:52 IST

परंपरागत खेळाचा राजाश्रय संपल्याने मधल्या काळात बऱ्याचशा खेळांना अवकळा आली होती. परंतु आजच्या स्थितीत ‘खेलो इंडिया’ व ‘सीएम’ चषकाच्या आयोजनातून कबड्डी व कुस्तीच्या खेळाला उजाळा मिळाला आहे. तसेच हे मैदानी खेळ जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास तडस : खासदार चषक विदर्भस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : परंपरागत खेळाचा राजाश्रय संपल्याने मधल्या काळात बऱ्याचशा खेळांना अवकळा आली होती. परंतु आजच्या स्थितीत ‘खेलो इंडिया’ व ‘सीएम’ चषकाच्या आयोजनातून कबड्डी व कुस्तीच्या खेळाला उजाळा मिळाला आहे. तसेच हे मैदानी खेळ जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.देवळी येथील विदर्भ केसरी खासदार तडस स्टेडीयमवर फे्रन्डस् ग्रुपच्यावतीने खासदार चषक विदर्भस्तरीय पुरूष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून सहकार नेते व माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती मिलिंद भेंडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनंत देशमुख, साबाजी स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस व उद्योजक विनोद घीया यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना १०० खेळाडूंना दत्तक घेवून त्यांना धडे दिले जाणार आहे. तसेच पुढच्या वर्षी कुस्तीचे हिंद केसरी सामने, कबड्डीची आॅल इंडिया स्पर्धा व व्हॉलीबॉलचे राज्यस्तरीय सामने आयोजित करणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला आहे. खेळाला चांगले दिवस आणण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. प्रारंभी पुलवामा घटनेतील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत होणाºया या स्पर्धेसाठी विदर्भातील महिला व पुरूष गटातील ३४ संघ सहभागी झाले आहे. खुल्या गटातील ही स्पर्धा पाहण्यासाठी देवळी व परिसरातील क्रीडाप्रेमींनी गर्दी केली आहे.उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक निलेश कसनारे व संचालन अंकुश देशमुख यांनी केले. तर आभार तेजस देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाला नगर परिषदेचे सभापती नंदू वैद्य, मारोती मरघाडे, मिलिंद ठाकरे तसेच अमोल कसनारे, प्रणव जोशी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मंगेश वानखेडे, स्वप्नील राऊत, गिरीष तुमाने, किशोर कामडी, योगेश नाखले, विनोद तराळे, आसीफ ईकबाल, मुरली लेखनार, गोलू तराळे, प्रवीण तराळे, गोल्डी बग्गा, भरत फटींग व कार्यकर्र्ते परिश्रम घेत आहे.