शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

वर्धा जिल्ह्यातील पाचोडमधील सेंद्रिय फळ, भाजीपाल्याला मुंबईकरांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 14:33 IST

Agriculture Wardha News वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.

ठळक मुद्देवाढीव दराने होतेय विक्री, गावातून ट्रक झाला रवाना

सचिन देवतळेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. पण, आता मॉल संस्कृतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने त्याचा फायदा होत आहे. नुकताच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.

आर्वी तालुक्याच्या विरुळ (आकाजी) नजीकच्या पाचोड येथील शेतकऱ्यांनी आकाजी महाराज शेतकरी प्रोड्युसर कंपनीअंतर्गत इको फार्म, यवतमाळ या संस्थेच्या तसेच आर्वी व कारंजा तालुक्यातील कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनअंतर्गत वाडी कार्यक्रम व नैसर्गिक शेती कार्यक्रम राबवून सेंद्रिय शेती केली. या शेतातून निघालेला आवळा, लिंबू, पपई व संत्री आदी फळे व भाजीपाला गावातून थेट मुंबईच्या मॉलमध्ये पाठविण्यात आला आहे. फळ व भाजीपाला भरलेला ट्रक मुंबईकडे रवाना करताना पाचोडचे सरपंच गजानन दोरजे, टेंभरी (परसोडी) येथील सरपंच सुरेखा पांढरे व गावातील शेतकरी उपस्थित होते.दारातून केली शेतमालाची उचलपाचोड येथील ५०० किलो आवळा, ५०० किलो लिंबू, ६५० किलो पपई व ६५० किलो संत्री आदी सेंद्रियशेतमालाची थेट दारातूनच उचल करण्यात आली. या शेतमालाचे क्लिनिंग व ग्रेडिंग करून मुंबईला पाठविण्यात आले. हे फळ व भाजीपाला इको फार्म संस्थेमार्फत शॉपिंग मॉलला पुरविला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खचार्ची बचत होऊन चांगला भाव मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेती