शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

७० एकर क्षेत्रात सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:37 IST

तालुक्यातील वागदरा येथील ४३ शेतकºयांनी मागील वर्षापासून ७० एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देदुसरे वर्ष : वागदरात ४३ शेतकºयांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील वागदरा येथील ४३ शेतकºयांनी मागील वर्षापासून ७० एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. या शेतीमुळे विषमुक्त अन्न, पर्यावरणाचे रक्षण व उत्पादन खर्चात वाढ आदी फायदे पिकाच्या वाढीवरून दिसून येत आहेत.शेतकरी आपल्या शेताला टप्प्याटप्प्याने सेंद्रीय शेती परावर्तीत करण्याच्या दृष्टीने रासायनिक खताचा अत्यल्प वापर, रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीऐवजी दंशपरणी अर्काची फवारणी जीवांमृत, बिजांमृत, गांढूळ खताचा वापर, हिरवळीची खते, कम्पोस्ट खताचा वापर वाढविला. यावर्षी निसर्गाच्या प्रकोपामुळे, रासायनिक खताच्या अतिरेकी तसेच वापरामुळे महागड्या कीटकनाशकांचा वापर यामुळे धानपिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला. परंतु ज्या शेतकºयांनी सेंद्रीय निविष्टांचा वापर केला, अशा शेतकºयांच्या धानपिकावर अत्यल्प प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षणाअंती दिसून आले.सेंद्रीय शेतीकरिता आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तसेच कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. विलास तांबे, तालुका कृषी अधिकारी रजपूत, मंडळ कृषी अधिकारी उभे, आत्माचे तालुका तंत्रज्ञ उंदीरवाडे, अनिल ऐलवार यांनी शेतकºयांना सेंद्रीय निविष्टा तयार करणे, त्याचा वापर करणे यावर वारंवार बैठका घेऊन तसेच शेतींना भेटी देऊन कार्य केले. त्यामुळे सेंद्रीय शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला व उत्पादन वाढही होण्याची शक्यता वागदरा येथे दिसून येत आहे.