शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

दक्षता हीच खरी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:13 IST

पावसाअभावी वातावणातील बदलामुळे सध्या डेेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका व ग्रामपंचायतींनीही उपायोजना चालविल्या आहे.पण, तरीही आजार आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनीचे दुर्लक्षच याला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देनियंत्रणासाठी धडपड : शासकीय व खाजगी रूग्णालय हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाअभावी वातावणातील बदलामुळे सध्या डेेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका व ग्रामपंचायतींनीही उपायोजना चालविल्या आहे.पण, तरीही आजार आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनीचे दुर्लक्षच याला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.डेंग्यू सदृश्य आजार सर्वत्रच बळावल्याने रुग्णालयातील गर्दीही वाढली. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयही हाऊसफुल्ल झाले आहे. सावंगी, सेवाग्राम रुग्णालयात जागेअभावी सध्या ५० लाखांपेक्षा कमी प्लेटलेट्स असलेल्यांनाच दाखल करुन घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात डेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिके च्यावतीने स्वच्छत करण्यात आली. १८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृतीही केली. तसेच फॉगींग व फवारणीही कमी करण्यात आली.परंतू नागरिकांनी अद्यापही मनावर घेतले नाही. ही जबाबदारी केवळ आरोग्य यंत्रणा आणि पालिकेवर लोटली जात असल्याने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे प्रशासकीय यंत्रना व पालिकेसोबतच आपली जबाबदारी ओळखून आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली तर अशा आजाराला बळी पडावे लागणार नाही.घरातच डासांची उत्पत्तीवारंवार सूचना करुनही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने घरामध्येच मोठ्या प्रमाणात डेेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. घरामध्ये अजूनही कुलर लागले असून त्यात पाणी साचले आहे. घरातील पाण्याची टाकी कोरडी केली जात नाही. तसेच फ्र ीजमध्ये जमा होणारे पाणीही साफ केले जात नाही. व इतरही साठवून ठेवलेले पाणी कायम राहत असल्याने डासांची उत्पत्ती होत आहे.पोलिकेकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या. दोनदा फॉगींग करण्यात आले. फवारणीही झाली तसेच जनजागृतीही करण्यात आली.आता पुन्हा फॉगींग व फवारणी सुरु करण्यात येणार आहे.परंतू जोपर्यंत नागरिक स्वत: जागृत होणार नाही. तो पर्यंत या आजाराला आळा घालता येणार नाही. म्हणून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करावे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, न.प. वर्धा

टॅग्स :dengueडेंग्यू