शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

तरूणच देश घडवू शकतो

By admin | Updated: January 11, 2017 01:01 IST

आपण विज्ञानाची कास पकडली आहे. विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले. पण पारंपरिक भारतीय जीवनपद्धतीचा आपल्याला विसर पडत आहे.

विजय भटकर : पर्यावरणप्रेमींसोबत चर्चा हिंगणघाट : आपण विज्ञानाची कास पकडली आहे. विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले. पण पारंपरिक भारतीय जीवनपद्धतीचा आपल्याला विसर पडत आहे. आदर्श असलेली भारतीय जीवनशैली आपण नव्याने स्वीकारू तेव्हाच आरोग्यमय जीवन जगू शकतो. भारतात शेती सेंद्रीय होईल, घरोघरी गाय पाळल्या जाईल तेव्हाच भारत खऱ्या अथार्ने सुजलाम होईल. याकरिता तरूणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुपर कॉम्पुटरचे जनक व शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी पर्यावरणप्रेमी संघटनांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी स्थानिक पर्यावरण संवर्धन संस्था व लोकसाहित्य परिषदेचे कार्यकर्ते, प्रा. अभिजित डाखोरे, आशिष भोयर, राजू कोंडावार, नितीन शिंगरु, ज्ञानेश चौधरी, प्रा. घुले, प्रा. अमृत लोणारे, शशांक हिवरकर यांची उपस्थिती होती. शास्त्रज्ञ भटकर यांनी पर्यावरण व जलसंवर्धन उपक्रमाची चौकशी करुन संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. देशात पाणी आणि जंगले वाचविण्यासाठी जे कार्य होत ते आहे त्याची सर्वाथाने गरज आहे. महासंगणकाने देशात झालेली क्रांती आणि परिणाम याविषयी भटकर यांनी विविध उदाहरणातून माहिती दिली. संगणकाने शहरच नाही तर ग्रामीण भाग जोडले आहे. तंत्रज्ञानामुळे देशाचे भवितव्य उज्वल राहील. यात तरुणांनी झोकून कार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला.(स्थानिक प्रतिनिधी)