शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

तरूणच देश घडवू शकतो

By admin | Updated: January 11, 2017 01:01 IST

आपण विज्ञानाची कास पकडली आहे. विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले. पण पारंपरिक भारतीय जीवनपद्धतीचा आपल्याला विसर पडत आहे.

विजय भटकर : पर्यावरणप्रेमींसोबत चर्चा हिंगणघाट : आपण विज्ञानाची कास पकडली आहे. विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले. पण पारंपरिक भारतीय जीवनपद्धतीचा आपल्याला विसर पडत आहे. आदर्श असलेली भारतीय जीवनशैली आपण नव्याने स्वीकारू तेव्हाच आरोग्यमय जीवन जगू शकतो. भारतात शेती सेंद्रीय होईल, घरोघरी गाय पाळल्या जाईल तेव्हाच भारत खऱ्या अथार्ने सुजलाम होईल. याकरिता तरूणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुपर कॉम्पुटरचे जनक व शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी पर्यावरणप्रेमी संघटनांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी स्थानिक पर्यावरण संवर्धन संस्था व लोकसाहित्य परिषदेचे कार्यकर्ते, प्रा. अभिजित डाखोरे, आशिष भोयर, राजू कोंडावार, नितीन शिंगरु, ज्ञानेश चौधरी, प्रा. घुले, प्रा. अमृत लोणारे, शशांक हिवरकर यांची उपस्थिती होती. शास्त्रज्ञ भटकर यांनी पर्यावरण व जलसंवर्धन उपक्रमाची चौकशी करुन संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. देशात पाणी आणि जंगले वाचविण्यासाठी जे कार्य होत ते आहे त्याची सर्वाथाने गरज आहे. महासंगणकाने देशात झालेली क्रांती आणि परिणाम याविषयी भटकर यांनी विविध उदाहरणातून माहिती दिली. संगणकाने शहरच नाही तर ग्रामीण भाग जोडले आहे. तंत्रज्ञानामुळे देशाचे भवितव्य उज्वल राहील. यात तरुणांनी झोकून कार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला.(स्थानिक प्रतिनिधी)