शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तरूणच देश घडवू शकतो

By admin | Updated: January 11, 2017 01:01 IST

आपण विज्ञानाची कास पकडली आहे. विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले. पण पारंपरिक भारतीय जीवनपद्धतीचा आपल्याला विसर पडत आहे.

विजय भटकर : पर्यावरणप्रेमींसोबत चर्चा हिंगणघाट : आपण विज्ञानाची कास पकडली आहे. विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले. पण पारंपरिक भारतीय जीवनपद्धतीचा आपल्याला विसर पडत आहे. आदर्श असलेली भारतीय जीवनशैली आपण नव्याने स्वीकारू तेव्हाच आरोग्यमय जीवन जगू शकतो. भारतात शेती सेंद्रीय होईल, घरोघरी गाय पाळल्या जाईल तेव्हाच भारत खऱ्या अथार्ने सुजलाम होईल. याकरिता तरूणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुपर कॉम्पुटरचे जनक व शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी पर्यावरणप्रेमी संघटनांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी स्थानिक पर्यावरण संवर्धन संस्था व लोकसाहित्य परिषदेचे कार्यकर्ते, प्रा. अभिजित डाखोरे, आशिष भोयर, राजू कोंडावार, नितीन शिंगरु, ज्ञानेश चौधरी, प्रा. घुले, प्रा. अमृत लोणारे, शशांक हिवरकर यांची उपस्थिती होती. शास्त्रज्ञ भटकर यांनी पर्यावरण व जलसंवर्धन उपक्रमाची चौकशी करुन संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. देशात पाणी आणि जंगले वाचविण्यासाठी जे कार्य होत ते आहे त्याची सर्वाथाने गरज आहे. महासंगणकाने देशात झालेली क्रांती आणि परिणाम याविषयी भटकर यांनी विविध उदाहरणातून माहिती दिली. संगणकाने शहरच नाही तर ग्रामीण भाग जोडले आहे. तंत्रज्ञानामुळे देशाचे भवितव्य उज्वल राहील. यात तरुणांनी झोकून कार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला.(स्थानिक प्रतिनिधी)