शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कृषी प्रश्नांवर एकत्र येऊन कार्य करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:48 IST

शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअभिजीत फाळके : कृषी संवाद यात्रेचा सेवाग्राम आश्रमात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आमदार, खासदारांच्या पगारवाढीचा प्रश्न सुटतो पण शेतमालाच्या भाववाढीसाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून कृषी प्रश्नांवर कार्य करण्याची गरज आहे, असे मत भुमीपूत्र संघर्ष वाहिनीचे संस्थापक अभिजीत फाळके यांनी व्यक्त केले.सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम येथे शेतकरी संवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संतोष अडसूड, प्रदीप बिन्नोळे, प्रदीप घोडे, प्रा. अरुण फाळके, मनोज भांगे उपस्थित होते. उपस्थितांनी समायोचित मार्गदर्शन केले. यानंतर शेतकºयांच्या समस्यांबाबत अभिजीत फाळके यांनी निवेदन स्विकारली. ९ सप्टेंबर ला सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला होता.आपुलकी सामाजिक संस्था पुणे, संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, अनिल गावंडे मित्र मंडळ, टिच वन, किसान पुत्र आंदोलन, मातृतिर्थ फाउंडेशन, सिंदखडेराजा व भूमीपूत्र संघर्ष वाहिनी या सामाजिक संघटनांच्या सहभागाने संवाद यात्रा काढण्यात आली होती.प्रशांत देशमुख, सचिन घोडे, स्वप्नील देशमुख, रमेश घोगरे, योगेश घोगरे, अतुल पाळेकर, प्रवीण काटकर, प्रवीण उगेमुगे, अरुण काटकर, सागर बुराडे, गौरव देशमुख, मनोज चांदुरकर आदींनी सहकार्य केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.