शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रश्नांवर एकत्र येऊन कार्य करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:48 IST

शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअभिजीत फाळके : कृषी संवाद यात्रेचा सेवाग्राम आश्रमात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आमदार, खासदारांच्या पगारवाढीचा प्रश्न सुटतो पण शेतमालाच्या भाववाढीसाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून कृषी प्रश्नांवर कार्य करण्याची गरज आहे, असे मत भुमीपूत्र संघर्ष वाहिनीचे संस्थापक अभिजीत फाळके यांनी व्यक्त केले.सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम येथे शेतकरी संवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संतोष अडसूड, प्रदीप बिन्नोळे, प्रदीप घोडे, प्रा. अरुण फाळके, मनोज भांगे उपस्थित होते. उपस्थितांनी समायोचित मार्गदर्शन केले. यानंतर शेतकºयांच्या समस्यांबाबत अभिजीत फाळके यांनी निवेदन स्विकारली. ९ सप्टेंबर ला सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला होता.आपुलकी सामाजिक संस्था पुणे, संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, अनिल गावंडे मित्र मंडळ, टिच वन, किसान पुत्र आंदोलन, मातृतिर्थ फाउंडेशन, सिंदखडेराजा व भूमीपूत्र संघर्ष वाहिनी या सामाजिक संघटनांच्या सहभागाने संवाद यात्रा काढण्यात आली होती.प्रशांत देशमुख, सचिन घोडे, स्वप्नील देशमुख, रमेश घोगरे, योगेश घोगरे, अतुल पाळेकर, प्रवीण काटकर, प्रवीण उगेमुगे, अरुण काटकर, सागर बुराडे, गौरव देशमुख, मनोज चांदुरकर आदींनी सहकार्य केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.