शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज - बच्चू कडू

By admin | Updated: April 15, 2016 02:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात देशाच्या हिताला प्राधान्य दिले. जात, धर्माच्या पहिले त्यांनी देश पाहिला.

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात देशाच्या हिताला प्राधान्य दिले. जात, धर्माच्या पहिले त्यांनी देश पाहिला. त्यांच्या विचाराला कृतीत उतरविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने शहरातील पोलीस ग्राऊंड येथे बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.मंचावर तहसीलदार राहुल सारंग, संयोजक प्रमोद राऊत, आयबीएन लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विनोद राऊत, सामाजिक कार्यकर्ते सफदर अली, समितीचे अध्यक्ष विशाल रामटेके व अतुल दिवे विराजमान होते.घटनेद्वारे समता, बंधूता निर्माण करण्याचे स्वप्न बाबासाहेबांचे होते. आपला देश प्रजासत्ताक देश आहे. म्हणजे प्रजेची सत्ता. मात्र आज नोकरशाही, नेते राजे झालेत आणि प्रजा त्याची गुलाम झाली आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समता खऱ्या अर्थाने आणण्यासाठी आपल्याला काम केले पाहिजे, असे आवाहनही आ. कडू यांनी केले. जन्माने नाही तर कर्तृत्वाने भीमसैनिक आहे, असेही ते म्हणाले. नोकरशाहीला ‘थप्पड’ का मारली हे सांगताना ते म्हणाले, जर शेतकऱ्यांचे काम होत नसेल, गरीबांचे काम होत नसेल, तर आम्ही काय करावे, असा सवालही यावेळी आ. कडू यांनी उपस्थित केला. तहसीलदार राहुल सारंग यांनी बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, स्वप्न प्रत्येकांत उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जनतेला केले.