शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देण्याची गरज

By admin | Updated: September 1, 2016 15:27 IST

धानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले.

नळदुर्ग : नळदुर्गसह राज्यातील शासकीय जागेवरील अतिक्रमणधारकांना त्यांच्या हक्काच्या जागेचा कबाला देण्याची अंमलबजावणी करून शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले.श्रावणबाळ माता-पिता सेवा संघ नळदुर्ग शाखेच्या वतीने येथील जि. प. कन्या प्रशालेत शनिवारी पार पडलेल्या कबाला हक्क परिषदेत ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन राजेंद्र निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मानवी हक्क अभियानचे मराठवाडा विभाग अध्यक्ष बजरंग ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मानवी हक्क अभियानचे बजरंग ताटे म्हणाले, शासन कबाल्यावर घर बांधून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडून मागील चाळीस वर्षांपासून मतदान करून घेतले जात आहे. मात्र, त्यांना घरे देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. सर्व मुलभूत सुविधांनी युक्त असलेली घरे जमीनदोस्त करून त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी राजेंद्र निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन डुकरे व शिवाजी नाईक तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे व विनायक अहंकारी यांनी केले. एस. के. गायकवाड यांनी आभार मानले. (वार्ताहर)