शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

बापूंपासून प्राकृतिक चिकित्सेचा वसा

By admin | Updated: May 24, 2014 00:04 IST

आधुनिक जीवनशैली आगामी पिढीकरिता एकप्रकारे शापच ठरत आहे़ स्पर्धा करताना आरोग्य आणि आहार याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते़ यातूनच नवनवीन व्याधी जन्माला येत असून

मुलाखत : मुलचंद बडजाते यांची माहिती

वर्धा : आधुनिक जीवनशैली आगामी पिढीकरिता एकप्रकारे शापच ठरत आहे़ स्पर्धा करताना आरोग्य आणि आहार याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते़ यातूनच नवनवीन व्याधी जन्माला येत असून आयुर्मर्यादा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येते़ संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या सुदृढ आरोग्याची पुंजी आहे़ हा मूलमंत्र महात्मा गांधी यांच्याकडून मिळाला. गांधीजींनी निसर्गाेपचारावर व्यापक काम केले आहे़ हाच वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे़ बदलते जीवनमान आणि ऋतूमान पाहता प्राकृतिक चिकित्सा ही काळाची गरज ठरत आहे, विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मुलचंद बडजाते यांनी व्यक्त केले़ जिल्ह्यात बडजाते यांनी निसर्गोपचार क्षेत्रात केलेले कार्यच त्यांची ओळख बनले आहे़ वय वर्षे ८९ असताना त्यांची ठणठणीत असणार्‍या तब्बेतीचे गुढ याच आदर्श जीवनशैलीत आहे़ गांधी विचारांचे समर्थक असणारे मुलचंद बडजाते यांच्याशी केलेल्या संवादात त्यांनी स्वातंत्र समर काळातील घटनांपासून ते भूदान चळवळ, कृष्ठरूग्णांकरिता विनोबांचे कार्य, सेंद्रीय शेती, गोधन यासर्व घटनांच्या स्मृती जागृत केल्या. या संवादातून त्यांचा जीवनपटही उलगडत गेला़ महात्मा गांधी १९३३ ला वर्धेत आले़ त्यावेळी मुलचंदजींचे शालेय शिक्षण सुरू होते़ त्यांचे काका चिरंजीलाल बडजाते जमनालाल बजाज यांचे निकटवर्ती असल्याने त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग असत़ किशोरवयातच मुलचंदजींची महात्मा गांधींचे कार्य जवळून पाहिले़ हेच संस्कार त्यांच्यावर होवून राष्ट्रभक्तीचे बीज रूजले़ याविषयी सांगताना ते म्हणतात, गांधीजींसोबत जंगल सत्याग्रहात भाग घेतला़ यादरम्यान ‘आरोग्यकी पुंजी’(की टू हेल्थ) हे पुस्तक वाचण्यात आले़ यातूनच आदर्श जीवनमानाचा मार्ग सापडला़ पुस्तकात निसर्गोपचार पद्धती सांगितल्या आहे़ त्याचा संगम स्वत:च्या जीवनात केला आणि प्रचार व प्रसार केला़ सुदृढ आरोग्याचे तेच रहस्य आहे़ पिढीजात कापड व्यवसाय करताना आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष केले नाही़ नियमित योग प्राणायाम केल्यास व्याधींमुक्त जीवन जगता येत असल्याचे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)