शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन

By admin | Updated: March 18, 2017 01:18 IST

शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी तसेच सध्या विधानसभेत कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी,

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन वर्धा : शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी तसेच सध्या विधानसभेत कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी, शुक्रवारी महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सदर निवेदन जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनानुसार, शेतीसाठी पुरेशी वीज नाही, सिंचनाच्या सोयी नाहीत, दुष्काळात शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशी मदत नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला सरकारच्या धोरणामुळे योग्य भावही मिळत नाही. भाजप सरकारच्या काळात गत अडीच वर्षांत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा आकडा सात हजारावर पोहचला आहे. सरकारजवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचे राज्यकर्ते विधाने करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. राज्यातील फडणवीस सरकारकडून कर्जमाफी मिळवणारच, असे नारे महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनादरम्यान दिले. शेतकऱ्यांवरील सर्व प्रकारचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठविण्यात आले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्विकारले. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, भरत चौधरी, कवडू बुरंगे, किशोर कडू, रामदास कुबडे, जयंत भालेराव, राजहंस राऊत, केशव तितरे, संजय भगत, अभय पुसदकर यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्त्ये उपस्थित होते.(प्रतिनिधी)