शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

मान्सूनचे वेध; बळीराजाने दिला मशागतीला वेग

By admin | Updated: May 18, 2014 23:50 IST

मे महिना संपण्याच्या वाटवर आहे. मान्सूनचे दिवस जवळ येत आहे. यात पावाचे पहिले नक्षत्र रोहनी २० मे पासून सुरू होणार आहे.

 ंतळेगाव (टालाटुले) : मे महिना संपण्याच्या वाटवर आहे. मान्सूनचे दिवस जवळ येत आहे. यात पावाचे पहिले नक्षत्र रोहनी २० मे पासून सुरू होणार आहे. यामुळे लग्नसमारंभ आटोपून बळीराज दरवर्षीप्रमाणे शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. अशात आकाशात ढग दाटत असल्याने त्याची चिंता वाढली आहे. मध्येच पाऊस आल्यास त्याच्या श्रमावर पाणी पाणी फेरण्याची भीती त्याला आहे. यामुळे बळीराजाने त्याच्या कामाला वेग दिला आहे. गत हंगामात झालेल्या अतिवृष्टीने दिलेल्या जखमा आजही कामय आहेत. या जखमांची सल बाजूला ठेवून शेतकरी नव्या हंगामात व्यस्त झाला आहे. यंदाचा हंगाम तरी आपल्याला योग्य रहावा या आशेत तो कामाला लागला आहे. यावर्षी तरी आपल्याला अधिकाधिक उत्पन्न व्हावे. गत वर्षी झालेले नुकसान यातून भरून काढण्याच्या हिंमतीने तो कामाला लागला आहे. त्याची मशागतीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आल्याने नव्या हंगामाकरिता बियाण्यांची जुळवाजुळव करण्यास शेतकरी व्यस्त झाला आहे. गत हंगाम हातचा गेल्याने त्याच्या पदराला दोन काहीच शिल्लक राहिले नाही. अशात जिल्ह्यात मध्यवर्ती बँक पुरती बंद झाली. यामुळे बँकेत पडून असलेल्या त्याच्या ठेवी पडून आहेत. त्याचाच पैसा त्याच्या कामी येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी सावकाराकडे नतमस्तक होत असल्याचे चित्र खेड्यात आहे. यावर्षी ३० किलो सोयाबीनची बॅग अडीच हजाराच्या घरात गेली आहे. यामुळे कामय पेरावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. कृषिकेन्द्र चालक बियाण्याने भरले असून शेतकरी येण्याच्या प्रतीक्षेत आहे. शेतकर्‍याजवळ पैसे नाही. उधार घेतले तर कृषिकेंद्राकडून त्याची लूट होत आहे. (वार्ताहर)