शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

मान्सूनचे वेध; बळीराजाने दिला मशागतीला वेग

By admin | Updated: May 18, 2014 23:50 IST

मे महिना संपण्याच्या वाटवर आहे. मान्सूनचे दिवस जवळ येत आहे. यात पावाचे पहिले नक्षत्र रोहनी २० मे पासून सुरू होणार आहे.

 ंतळेगाव (टालाटुले) : मे महिना संपण्याच्या वाटवर आहे. मान्सूनचे दिवस जवळ येत आहे. यात पावाचे पहिले नक्षत्र रोहनी २० मे पासून सुरू होणार आहे. यामुळे लग्नसमारंभ आटोपून बळीराज दरवर्षीप्रमाणे शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. अशात आकाशात ढग दाटत असल्याने त्याची चिंता वाढली आहे. मध्येच पाऊस आल्यास त्याच्या श्रमावर पाणी पाणी फेरण्याची भीती त्याला आहे. यामुळे बळीराजाने त्याच्या कामाला वेग दिला आहे. गत हंगामात झालेल्या अतिवृष्टीने दिलेल्या जखमा आजही कामय आहेत. या जखमांची सल बाजूला ठेवून शेतकरी नव्या हंगामात व्यस्त झाला आहे. यंदाचा हंगाम तरी आपल्याला योग्य रहावा या आशेत तो कामाला लागला आहे. यावर्षी तरी आपल्याला अधिकाधिक उत्पन्न व्हावे. गत वर्षी झालेले नुकसान यातून भरून काढण्याच्या हिंमतीने तो कामाला लागला आहे. त्याची मशागतीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आल्याने नव्या हंगामाकरिता बियाण्यांची जुळवाजुळव करण्यास शेतकरी व्यस्त झाला आहे. गत हंगाम हातचा गेल्याने त्याच्या पदराला दोन काहीच शिल्लक राहिले नाही. अशात जिल्ह्यात मध्यवर्ती बँक पुरती बंद झाली. यामुळे बँकेत पडून असलेल्या त्याच्या ठेवी पडून आहेत. त्याचाच पैसा त्याच्या कामी येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी सावकाराकडे नतमस्तक होत असल्याचे चित्र खेड्यात आहे. यावर्षी ३० किलो सोयाबीनची बॅग अडीच हजाराच्या घरात गेली आहे. यामुळे कामय पेरावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. कृषिकेन्द्र चालक बियाण्याने भरले असून शेतकरी येण्याच्या प्रतीक्षेत आहे. शेतकर्‍याजवळ पैसे नाही. उधार घेतले तर कृषिकेंद्राकडून त्याची लूट होत आहे. (वार्ताहर)