शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

माकडांचा हैदोस; बंदोबस्ताकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 18, 2017 01:23 IST

न्हाची तीव्रता वाढताच जंगल भागात वन्य प्राण्यांच्या खाद्याची कमतरता जाणवू लागली आहे.

पाणी, खाद्यासाठी भटकंती : वाळवणासह घरांचेही मोठे नुकसानवर्धा : उन्हाची तीव्रता वाढताच जंगल भागात वन्य प्राण्यांच्या खाद्याची कमतरता जाणवू लागली आहे. शिवाय पाण्याची कमतरता असल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. यात माकडांचाच ग्रामीण भागातील हैदोस अधिक वाढला असून नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. मर्कट लिलांमुळे अपघातही वाढले असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जंगलभाग असलेल्या तालुक्यांमध्ये माकडांचा हैदोस पाहावयास मिळतो. कळपाने राहणारी ही माकडे गावांत धुमाकूळ घालत आहेत. छतावर, घरांसमोर ठेवलेल्या वाळवणावर यथेच्छ ताव मारत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय गावांत या घरावरून त्या घरावर उड्या मारत असल्याने कवेलूंचे नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर माकडांचा राबता राहत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)मर्कटांच्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमीसेलू - माकडाच्या कळपाने रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या दुचाकी चालकासह त्याच्या सहकाऱ्याला जखमी केले. ही घटना केळझर येथे घडली. या माकडांच्या कळपाबाबत नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेश जगणे (२५) रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी नागपूर, असे जखमी युवकाचे नाव आहे. नागपूर येथील उमेश जगणे, रोहित कनोजे व चंद्रशेखर कनोजे (२०) हे तीघेही पेंटींगचे काम करण्यासाठी एमएच ३१ एडब्ल्यू ५५८० क्रमाकांच्या दुचाकीने वर्धा येथे जात होते. केळझर येथील बौद्ध विहाराजवळ आले असता त्यांच्या दुचाकीवर माकडाच्या कळपाने हल्ला चढविला. यात तिघेही दुचाकीवरून खाली पडले. माकडाच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात उमेश जगणे हा जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. त्याच्या सहकाऱ्याच्या हाताला मार लागला. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. गावात तसेच परिसरात अनेक दिवसांपासून माकडांनी धुमाकूळ घातला आहे. माकडांच्या भीतीने रस्त्याने जाताना नागरिकही घाबरत आहेत. घरांवरील कवेलू वारंवार फुटत आहेत. याबाबत केळझर वन विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे.