शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षकांनी प्रभावी वापर करावा

By admin | Updated: February 3, 2015 23:00 IST

बदलत्या काळानुरूप परंपरागत अध्यापन पद्धतीतही बदलाची गरज आहे. शिक्षकांनीही काळाची गरज लक्षात घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा आणि शैक्षणिक गुणवत्ता

वर्धा : बदलत्या काळानुरूप परंपरागत अध्यापन पद्धतीतही बदलाची गरज आहे. शिक्षकांनीही काळाची गरज लक्षात घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा आणि शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी अधिक परिश्रम घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे-पाटील यांनी केले. येथील मातोश्री सभागृहात रविवारी आयोजित शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती मिलिंद भेंडे, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, शिक्षक समितीचे राज्यसरचिटणीस उदय शिंदे (सातारा), राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे, नागपूर विभाग प्रमुख नरेश गेडे आदी उपस्थित होते.बोरसे म्हणाले, राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये आंतरजिल्हा बदली, प्रत्येक तुकडीला स्वतंत्र शिक्षक, संगणक अर्हता प्राप्त करण्यास मुदतवाढ, जिल्हा परिषदेच्या शाळांना पाचवी आणि आठवीची तुकडी जोडणे, प्रथम सारख्या पक्षपाती संस्थेकडून होणारे सर्वेक्षण बंद करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वीज आणि पाणीपुरवठा मोफत होणे, शैक्षणिक गुणवत्तावाढीचे उपक्रम शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीस राबविणे, सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करणे अशा प्रलंबित प्रश्नांच्या निरसनासाठी शासनासोबत चर्चा सुरू आहे. मात्र चर्चेतून प्रश्न न सुटल्यास शिक्षक समिती आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असे ही बोरसे यांनी स्पष्ट केले. अधिवेशनात जिल्ह्यातील सतरा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी सतीश आत्राम, अशोक कोडापे, पेंदामकर, शिक्षक समितीचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, यवतमाळचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, नागपूरचे सरचिटणीस अनिल नासरे आदींची उपस्थिती होती.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गाडेकर यांनी केले. संचालन अजय मोरे यांनी केले. महेंद्र भुते यांनी आभार मानले.(शहर प्रतिनिधी)