शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

एकुर्ली गावातील स्मशानभूमीच बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:51 IST

प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात.

ठळक मुद्देग्रामस्थांची गोची : शेताचा घ्यावा लागतो आधार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात. यामुळे लगतच्या शेतांचा आधार घेत अंत्यविधी उरकावा लागतो. असाच प्रकार एकुर्ली गावातही पाहावयास मिळतो. या प्रकारामुळे अंतिम संस्कार करताना ग्रामस्थांची गोची होते. याकडे लक्ष देत स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) नजीकच्या एकुर्ली गावातील स्मशानभूमी बकाल झाली आहे. स्मशानभूमिच्या नावावर एकुर्ली येथे केवळ अल्लीपूर मार्गावर मुख्य रस्त्याच्या कडेला स्मशानशेड आहे. ही स्मशानभूमी दुर्लक्षित असून शेड पूर्णत: जीर्ण झाले आहे. तळेगाव (टा.) जि.प. सर्कलमध्ये येणाºया एकुर्ली गावातील दहा वर्षांपासून पं.स. सदस्य तर सध्या जि.प. सदस्यही आहेत. ते सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे जि.प. सदस्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.स्मशानभूमी नसल्याने एकुर्लीतील एका शेतकºयाच्या शेतात अग्नी द्यावा लागतो; पण पे्रताला अग्नी देताना पाऊस आल्यास नागरिकांसह पे्रतालाही पाण्याशी झुंज द्यावी लागते. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. स्मशान शेडला झुडपांसह वेलींचा विळखा असून मृतदेह शेडपर्यंत पोहोचविणेही कठीण झाले आहे. रात्री अंतिम यात्रा न्यायची असल्यास कुठेही पथदिव्यांची व्यवस्था नाही. सहभागींना गॅसबत्तीचा वापर करावा लागतो. पाण्याची सुविधा नसल्याने शेतातील विहिरीचा वापर करावा लागतो. अंत्यसंस्कारात येणाºया या अडचणींकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.पाणी, पथदिवे, बसण्याकरिता ओटेही नाहीतस्मशानभूमीमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असते; पण एकुर्ली येथे स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड आणि तेही जीर्ण अवस्थेत उभे असल्याने अन्य सुविधांबाबत विचारही करता येत नाही. येथे शेतातील विहिरीचे पाणी अंत्यसंस्कारासाठी वापरावे लागते. रात्री अंत्ययात्रा निघाल्यास काळोखातून वाट काढावी लागते. कुठेही पथदिवे नाही. स्मशानभूमित बसण्यासाठी ओटे नाहीत की वृक्षांची सावलीही नाही. यामुळे अंत्ययात्रेतही अनेक समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावाकडे दुर्लक्ष करणारे सदस्य सर्कलच्या समस्या कशा सोडवतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.