शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

अल्पसंख्याक संवाद कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:56 IST

विधानसभा क्षेत्र अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने अल्पसंख्याक संवाद यात्रेच्या निमित्ताने संवाद कार्यक्रमाचे आयोजन शालिग्राम धर्मशाळेत करण्यात आले होते.

ठळक मुद्देजमाल सिद्दीकी : विविध योजनांवर दिली माहिती

ऑनलाईन लोकमतआर्वी : विधानसभा क्षेत्र अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने अल्पसंख्याक संवाद यात्रेच्या निमित्ताने संवाद कार्यक्रमाचे आयोजन शालिग्राम धर्मशाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून माजी आमदार दादाराव केचे व प्रमुख उपस्थिती अल्पसंख्याक सख्यांक मोर्चा भाजपाचे राज्याध्यक्ष जमाल सिद्दिकी, उपाध्यक्ष जुनेद भाई, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, रमजानभाई अन्सारी यांची होती.भारतीय जनता पक्षाचे सरकारच अल्पसंख्याकांच्या हक्काचे सरकार असल्याचे विचार जमाल सिद्दीकी यांनी व्यक्त केले. याचे मूर्तींमंत उदाहरण म्हणजे दादाराव केचे यांनी समाजासाठी आर्वी विधानसभा क्षेत्रात केलेली विकास कामे आहेत. औरंगाबादपासून आर्वी पर्यंत पोहचलेल्या या संवाद यात्रेने आर्वीतील विकास कामांची पाहणी केली.जुनेद खान यांनी संवाद यात्रे दरम्यान आयोजनचाी प्रशंसा केली. माजी आमदार दादाराव केचे यांनी सांगितले की, आम्ही मतांचे राजकारण करत नसून विकासाचे समाजकारण करतो.सर्व समाजातील जनतेसाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे याची जाणीव आर्वी विधानसभा क्षेत्रातील कामांनी होत असल्याचे ते म्हणाले.यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहर अध्यक्ष विनय डोळे, अल्पसंख्याक संघटनेचे अध्यक्ष अज्जुभाई अन्सारी, समसाम हाजी, अकील भाई हाजी, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा महामंत्री अफसर खान, जिल्हा अध्यक्ष बिस्मिल्ला खान, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष अब्दुल कय्युम भाई, हब्बु हसन भाई तसेच युनूस भाई, ऐजाज खान, रमजूभाई, मोसिमभाई, चिंटू अंकल, गफार भाई, समशेर भाई, अयाज खान, फैजान पटेल, गुजर भाई, शब्बीर भाई, अब्देअली भाई, जैनुद्दीन मोहम्मद भाई, अयुब भाई, सत्तार भाई, नवाज खॉ, अवेज खॉ, नगरसेवक शेख निसार, शब्बीर शाहा, शेख शब्बीर भाई, कालीमोद्दीन सौदागर, शाबिर भाई, सलाम भाई, सुनील बाजपैयी, मथुरेश पुरोहित, रशिद भाई, रहमान भाई, दिनेश डेहनकर व अल्पसंख्याक समाजातील नागरिकांची उपस्थिती होती. संचालन आवेज खान यांनी केले तर आभार विनय डोळे यांनी मानले. बोहरा समाजाने यात्रेचे स्वागत केले.