शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

तंटामुक्त समित्या ठरताहेत मिनी न्यायालय

By admin | Updated: October 9, 2014 23:06 IST

महात्मा गांधीनी भगवतगितेतील सत्य आणि अहिंसा या दोन शब्दाच्या शक्तीवर भारताला स्वांतत्र्य मिळवून दिले. शांततेतून समृद्रीकडे नेण्याचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधी तंटामूक्त गाव मोहिमेमुळे

धनराज हुलके - वडनेरमहात्मा गांधीनी भगवतगितेतील सत्य आणि अहिंसा या दोन शब्दाच्या शक्तीवर भारताला स्वांतत्र्य मिळवून दिले. शांततेतून समृद्रीकडे नेण्याचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधी तंटामूक्त गाव मोहिमेमुळे न्यायालयाचा भार हलका झाला असून या समितीच्या पूढाकारातून ग्रामीण भागातील नागरिकांचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी फौजदारी व महसूली तंट्याचा निपटारा करण्यात येत आहे. राज्यात अलीकडील चार वर्षांत तब्बल आठ लाख ११ हजार ४१९ फौजदारी तर ३३ हजार ३९९ महसुली तंटे मिटविण्यात या समित्यांना यश आल्याचे राज्याच्या गृह विभागाने एका अहवालात जाहीर केले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झाली. त्यानंतर ही मोहीम राज्यात एक चळवळ म्हणून उदयास आली आहे. पैसा व वेळेची बचत करू शकणाऱ्या या तंटामूक्त गाव मोहिमेचे सर्वानीच स्वागत केले असून मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे. गावा-गावात तंटामुक्त गाव समित्या स्थापन करून गावातील तंटे गावातच समोपचाराने सोडविण्याचे कार्य या समितीच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस ठाण्याच्या चकरा मारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या उपक्रमामुळे शासनाकडून या समित्यांचा गौरव केला जात आहे.