शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

तंटामुक्त समित्या ठरताहेत मिनी न्यायालय

By admin | Updated: October 9, 2014 23:06 IST

महात्मा गांधीनी भगवतगितेतील सत्य आणि अहिंसा या दोन शब्दाच्या शक्तीवर भारताला स्वांतत्र्य मिळवून दिले. शांततेतून समृद्रीकडे नेण्याचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधी तंटामूक्त गाव मोहिमेमुळे

धनराज हुलके - वडनेरमहात्मा गांधीनी भगवतगितेतील सत्य आणि अहिंसा या दोन शब्दाच्या शक्तीवर भारताला स्वांतत्र्य मिळवून दिले. शांततेतून समृद्रीकडे नेण्याचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधी तंटामूक्त गाव मोहिमेमुळे न्यायालयाचा भार हलका झाला असून या समितीच्या पूढाकारातून ग्रामीण भागातील नागरिकांचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी फौजदारी व महसूली तंट्याचा निपटारा करण्यात येत आहे. राज्यात अलीकडील चार वर्षांत तब्बल आठ लाख ११ हजार ४१९ फौजदारी तर ३३ हजार ३९९ महसुली तंटे मिटविण्यात या समित्यांना यश आल्याचे राज्याच्या गृह विभागाने एका अहवालात जाहीर केले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झाली. त्यानंतर ही मोहीम राज्यात एक चळवळ म्हणून उदयास आली आहे. पैसा व वेळेची बचत करू शकणाऱ्या या तंटामूक्त गाव मोहिमेचे सर्वानीच स्वागत केले असून मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे. गावा-गावात तंटामुक्त गाव समित्या स्थापन करून गावातील तंटे गावातच समोपचाराने सोडविण्याचे कार्य या समितीच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस ठाण्याच्या चकरा मारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या उपक्रमामुळे शासनाकडून या समित्यांचा गौरव केला जात आहे.