शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळामुळेच मेघाची आत्महत्या

By admin | Updated: August 12, 2016 01:40 IST

पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. शिवाय मारहाण केली. परिणामी, मेघा अमोल बावणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मातेचा आरोप : पतीसह इतरांवर मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी वर्धा : पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. शिवाय मारहाण केली. परिणामी, मेघा अमोल बावणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला पती व सासरची मंडळी जबाबदार आहे. यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोेंदवावा, अशी मागणी आई लता कवडू मोहाड रा. हिंगणघाटफैल पुलगाव यांनी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. लता कवडू मोहाड यांची मोठी मुलगी मेघा हिचा विवाह २९ एप्रिल २०१३ रोजी अमोल विश्वेश्वर बावणे रा. समतानगर वर्धा याच्याशी पुलगाव येथे झाला. लग्नानंतर ती सासरी समतानगर येथे पती व सासूसह राहत होती. तिच्या दोन मावस सासू चंदा व मंदा या घराशेजारी राहतात. काही दिवस मेघाला व्यवस्थित वागविले. नंतर सासु कोणत्याही कारणावरून मानसिक त्रास देत होती. मावस सासू चंदा व मंदा या मेघाला काम सांगत होत्या. त्यांची कामे न केल्यास तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होत्या. अमोल याने तिला अनेकदा मारहाण केली. याबाबत वर्धा व पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. महिला तक्रार निवारण केंद्रातही तक्रारी केल्या. लग्न जुळविणाऱ्या मध्यस्थासह बैठका घेत समजविण्याचा प्रयत्न केला; पण उपयोग झाला नाही. तिचा छळ सुरूच राहिला. अशातच सोमवारी दुपारी मेघाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा फोन आला. समतानगर येथील तिच्या घरी पोहोचल्यावर ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. मेघाने आत्महत्या केली असली तरी तिच्या मृत्यूला पती, सासू व दोन्ही मावस सासू जबाबदार आहेत. यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लता मोहाड यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)