शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मतविभाजनाने बिघडले दिग्गजांचे गणित

By admin | Updated: October 19, 2014 23:58 IST

वर्धेत काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे विजयाचे गणित जुळत होते. सेलू तालुक्यात त्यांचे चांगले प्राबल्य आहे. अशातच भाजपमध्ये बंड झाल्याने राणा रणनवरे रिंगणात उतरले. त्यांचा डोळाही सेलू

वर्धेत काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे विजयाचे गणित जुळत होते. सेलू तालुक्यात त्यांचे चांगले प्राबल्य आहे. अशातच भाजपमध्ये बंड झाल्याने राणा रणनवरे रिंगणात उतरले. त्यांचा डोळाही सेलू तालुक्यातील मतांवरच होता. त्यांनी घेतलेल्या मतांमध्ये बहुतांश मते सेलू तालुक्यातील आहे. याचा फटका शेखर शेंडे यांना बसला. आर्वीत अमर काळे हे केवळ ३ हजार १४३ मतांनी विजयी झाले. येथे भाजपाचे दादाराव केचे निवडून येतील असे चित्र होते. मात्र गेल्या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणारे या निवडणुकीत मैदानात होते. यामुळे भाजपच्या मतांचे विभाजन झाल्याने दादाराव केचे यांना त्याची मोठी किमत मोजावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप काळे यांनी ३ हजार ८६१ मते घेतली. शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी २ हजार १७४ मते घेतली, तर बाळा जगताप यांनी ३ हजार ६४२ मते घेतल्याने भाजपचे गणित बिघडवले.हिंगणघाटात समीर कुणावार यांना आमदार करायचे हे आधीच हिंगणघाटातील मतदारांनी ठरवले होते. असले तरी दिग्गज तिसऱ्या व चवथ्या क्रमांकावर फेकले जाईल, असे कुणालाही वाटत नव्हते. या निवडणुकीत बसपा, काँग्रेस आणि मनसेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मनसुबे पार धुळीस मिळविले.देवळीत तोंडचा घास गेलादेवळीत काँग्रेसचे रणजित कांबळे यांचा निसटता विजय झाला. त्यामागेही मतांचे विभाजन हेच कारण आहे. बसपाचे उमेश म्हैसकर यांच्या मतांवर काँग्रेसची भिस्त होती. म्हैसकर यांनी तिसऱ्या क्रमाकांची मते घेतल्यामुळे काँग्रेसला विजयासाठी शेवटच्या फेरीत चमत्कार घडवावा लागला. यात राकाँचे शशांक घोडमारे यांना ६ हजार ३४३ मते घेऊन भरच टाकली. त्यातच शिवसेनेचे डॉ. निलेश गुल्हाणे यांची उमेदवारी नसती तर भाजपाचे सुरेश वाघमारे यांच्या तोंडून विजयाचा घास हिसकावता आला नसता.