शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

साठे जयंती उत्सवानिमित्त मातंग समाज मेळावा

By admin | Updated: September 1, 2016 02:06 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त मातंग समाज मेळावा पिपरी (मेघे) येथे रविवारी पार पडला.

वर्धा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त मातंग समाज मेळावा पिपरी (मेघे) येथे रविवारी पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य राणा रणनवरे होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. भास्कर म्हरसाळे, अशोक गायकवाड, अमोल खंडारे, देवेंद्र वानखेडे, डॉ. पवन भांदककर, प्रतिभा झाडे उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव महिनाभर साजरा करण्यात येतो. या मेळाव्याने उत्सवाचा समारोप करण्यात आला. यावेळी राणा रणनवरे यांनी मातंग समाजबांधवांना अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दान केला. यानंतर सानिका व रिंकू ससाने या चिमुकल्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषण दिले. शामराव खडसे, हिंगणघाट यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे संचालन संजय तिळले यांनी तर आभार प्रतिभा झाडे यांनी मानले. मेळाव्याचे आयोजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालु गजभिये, सचिव विनायक मुंगले, प्रा. शतानंद पोटफोडे, पंकज सनेसर, कोषाध्यक्ष किसन शिखरे, करण केवटे, तुळशीराम गवळी, पंजाब मुंगले, वैशाली मुंगले यांनी केले. मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. चंद्रकांत तिळले पेन्टर, वनीता गवळी, धनुजी वानखेडे, लता पोटफोडे, पळसराम गवळी, प्रतिक तिळले, परमेश्वर खंडारे, गजानन ससाने, विमल विनायक मुंगले, सोनु मुंगले, रामदास ससाने, दिपाली मुंगले, दुर्गा गवळी, साई मुंगले, मंदा तिळले, बेबी वानखेडे, दुर्गा तिळले यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)