शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मातंग समाजाच्या पुढाऱ्यांना केले स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:20 IST

विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने जलसमाधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मातंग समाजाचे पुढारी आणि काही समाजबांधव आंदोलनस्थळी एकत्रही आलेत.

ठळक मुद्देआर्वी पोलिसांनी कारवाई : आंदोलनासाठी झाले होते एकत्र

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने जलसमाधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मातंग समाजाचे पुढारी आणि काही समाजबांधव आंदोलनस्थळी एकत्रही आलेत. परंतु, आंदोलनाची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आचारसंहितेचे कारण पुढे करीत आंदोनकर्त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बिंदूसरा प्रकल्पात संजय ताकतोडे यांनी मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जलसमाधी घेतली. त्यापूर्वी त्यांनी मातंग समाजावर होणारे अन्याय रोखण्यासाठी सरकारने तात्काळ योग्य पाऊल उचलावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील सर्व तांत्रिक अडचनी दूर करून ते सुरु करावे. आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु, त्यानंतरही सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप करीत त्याचा निषेध नोंदविण्यासाठी युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलनकर्ते एकत्र झाले होते. या आंदोलनाची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी झटपट आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध केले. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील सकल मातंग समाजाच्यावतीने आयोजित या आंदोलदानात आंदोलनकर्त्यांनी आमच्या मागण्या निकाली काढा अन्यथा जलसमाधी घेऊ असा पवित्रा घेतला होता. आंदोलनकर्ते देऊरवाडा येथील नदीवर जाण्याच्या बेतात असताना त्यांना आर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनात दिगंबर सनेसर, बबन गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :Policeपोलिस