शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मातंग समाजाच्या पुढाऱ्यांना केले स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:20 IST

विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने जलसमाधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मातंग समाजाचे पुढारी आणि काही समाजबांधव आंदोलनस्थळी एकत्रही आलेत.

ठळक मुद्देआर्वी पोलिसांनी कारवाई : आंदोलनासाठी झाले होते एकत्र

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने जलसमाधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मातंग समाजाचे पुढारी आणि काही समाजबांधव आंदोलनस्थळी एकत्रही आलेत. परंतु, आंदोलनाची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आचारसंहितेचे कारण पुढे करीत आंदोनकर्त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बिंदूसरा प्रकल्पात संजय ताकतोडे यांनी मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जलसमाधी घेतली. त्यापूर्वी त्यांनी मातंग समाजावर होणारे अन्याय रोखण्यासाठी सरकारने तात्काळ योग्य पाऊल उचलावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील सर्व तांत्रिक अडचनी दूर करून ते सुरु करावे. आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु, त्यानंतरही सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप करीत त्याचा निषेध नोंदविण्यासाठी युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलनकर्ते एकत्र झाले होते. या आंदोलनाची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी झटपट आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध केले. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील सकल मातंग समाजाच्यावतीने आयोजित या आंदोलदानात आंदोलनकर्त्यांनी आमच्या मागण्या निकाली काढा अन्यथा जलसमाधी घेऊ असा पवित्रा घेतला होता. आंदोलनकर्ते देऊरवाडा येथील नदीवर जाण्याच्या बेतात असताना त्यांना आर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनात दिगंबर सनेसर, बबन गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :Policeपोलिस