शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

निधी मंजूर होऊनही हुतात्मा स्मारके दुरवस्थेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:54 IST

दुरवस्था झालेल्या राज्यभरातील हुतात्मा स्मारकांची डागडुजी करण्यासाठी शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी देऊ केला होता. मात्र प्रशासकीय गलथानपणामुळे तो खर्च न होताच परत गेल्याने स्मारके भकासच राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

रूपेश खैरी वर्धा : दुरवस्था झालेल्या राज्यभरातील हुतात्मा स्मारकांची डागडुजी करण्यासाठी शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी देऊ केला होता. मात्र प्रशासकीय गलथानपणामुळे तो खर्च न होताच परत गेल्याने स्मारके भकासच राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी राज्यभरात एकूण २०६ स्मारके उभारण्यात आली. या स्मारकांची डागडुजी आणि अन्य कामांसाठी २५ कोटी रुपये जाहीर करून जिल्हानिहाय रक्कम रवाना करण्यात आली होती. प्रत्येक स्मारकासाठी ९ लाख ७१ हजार रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली होती. कमी निधीची आवश्यकता असेल, तर उर्वरित निधी दुसºया स्मारकासाठी वापरण्याच्या सूचना होत्या. तसेच शिल्लक रक्कम अन्य कामांवर खर्च न करता नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शासनाकडे जमा करण्याचा आदेश होता. प्रत्यक्षात निधी वापरलाच न गेल्या पुन्हा शासनाकडे जमा झाला.शासनाकडून निधी उशिरा आल्यामुळे कामे होण्यापूर्वीच मार्च अखेरीस तो परत गेला. यामुळे जिल्ह्यात स्मारकाची दुरूस्ती झाली नाही.- मंगेश जोशी,निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.