शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

माणिकवाडा-तारासावंगा रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:42 IST

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा-तारासावंगा हा रस्ता पूर्ण उखडल्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच नियोजित ठिकाणी जावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्ता दुरूस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा-तारासावंगा हा रस्ता पूर्ण उखडल्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच नियोजित ठिकाणी जावे लागत आहे. गत दोन वर्षांपासून सदर रस्त्याच्या दुरूस्तीकडे जि.प.च्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून ग्रामस्थांची समस्या लक्षात घेता तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी आहे.माणिकवाडा ते तारासावंगा हे अंतर ६ कि़मी. आहे. त्यापैकी २ कि़मी. रस्ता पूर्णत: उखडला आहे. या रस्त्याची रुंदी पूर्वी तीन मिटर होती; पण आता दोन्ही बाजू दबल्याने दोन मिटर झाल्याचे दिसते. या मार्गाने वाहनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय रस्ताही अरुंद झाल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सरपंचासह काही ग्रामस्थांनी संबंधितांना निवेदने दिली. मात्र, तेही दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत. आतापर्यंत सदर रस्त्यावर छोटे-मोठे सुमारे ४० अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता रस्त्याच्या दुरूस्तीच्या मागणीचे निवेदन संबंधितांना देण्यात आले. परंतु, तेही दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांची समस्या कायम आहे. विशेष म्हणजे, जि. प. बांधकाम विभागाच्या विरोधात निषेध ठराव घेऊन तो राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. जि. प. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण होत असून त्यावर आता काय कार्यवाही होते तसेच संबंधित अधिकारी ग्रामस्थांची समस्या किती तातडीने निकाली काढतात याकडे साºयाचे लक्ष लागले आहे.