शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जन पर्यावरणपूरक करा

By admin | Updated: September 3, 2016 00:11 IST

उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य पाणी प्रदूषण मंडळाला वापराचे पाणी प्रदुषित होणार नाही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहे.

पुरोगामी संघटनेची मागणी : प्रशासनाकडून चोख अंमलबजावणी करा वर्धा : उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य पाणी प्रदूषण मंडळाला वापराचे पाणी प्रदुषित होणार नाही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहे. कार्यवाहीचा केंद्रीय पाणी प्रदुषण मंडळ, उच्च न्यायालय व राज्य शासनाने पाणी प्रदूषित होवू नये म्हणून काढलेला आदेश, यासर्व आदेशांची जिल्हा प्रशासनाने त्वरीत अंमलबजावणी करुन पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी उपायोजना करण्याची मागणी पुरोगामी संघटनांनी केली.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. पाणी प्रदूषण टाळण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा वर्धाच्यावतीने जनजागृती अभियान राबविण्यात येते. या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी नगर परिषद, संचालक महाराष्ट्र पाणी प्रदुषण मंडळ वर्धा विभाग यांना देण्यात आल्या.गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पिण्याचे अथवा वापराचे पाणी प्रदूषित होवू नये म्हणून कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनेच्यावतीने गत २० वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी अभियान राबविण्यात येते. पर्यावरण खात्याने याबाबत तपशिलवार आदेश दिले आहेत. मात्र मागील वर्षी शासनाने याची अंमलबजावणी केली नाही. शासनाच्या आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी. शांतता समितप्रमाणे पर्यावरणावरविषयक कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांची प्रशासनाच्या मार्गदशनाखाली पर्यावरणपूरक गणेश उत्सव समिती गठित करुन त्यानुसार कार्यवाही करावी. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रशासनाने विसर्जनाच्या स्थळी पर्यायी हौद उपलब्ध करुन द्यावे. होमगार्ड स्वयंसेवक नियुक्त करावे. मुर्तीचे निर्माल्य व पूजा साहित्य वाहत्या पाण्यात टाकणार नाही याची दक्षता घेऊन न्यायालयाचा अवमान केल्यास त्याबद्दल समज द्यावी अशी मागणी केली. यावेळी गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले, नरेंद्र कांबळे, प्रकाश कांबळे, सुनील ढाले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)