शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

Maharashtra Election 2019 ; देवळी मतदारसंघात विकासासाठी परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : देवळी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास मागील २० वर्षांपासून पूर्णपणे रखडला आहे. लोकप्रतिनिधींचे ...

ठळक मुद्देखासदार तडस : विविध गावांमध्ये जाहीर सभा व बैठका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास मागील २० वर्षांपासून पूर्णपणे रखडला आहे. लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष याला कारणीभूत असून विकासाच्या आशेवर असलेला मतदार यावेळी परिवर्तन घडवून आणेल व विधानसभेत शिवसेना भाजपचा भगवा या मतदारसंघातून जाईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ खासदार रामदास तडस यांच्या शुक्रवारी आंजी (मोठी), वायफड, गुंजखेडा, इंझाळा, भिडी, अंदोरी, कानगाव, अल्लीपूर, वायगाव, तरोडा या गावांमध्ये बैठका व जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी खासदार रामदास तडस बोलत होते.रामदास तडस म्हणाले, भाजप शिवसेना सरकारच्या काळात आपण संपूर्ण लोकसभा क्षेत्राचा विकास केला. देवळी गावात अनेक योजना आणून या गावाचा चेहरामोहरा बदलविला. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. त्यांचे विकासाकडे दुर्लक्ष आहे. निवडून गेल्यानंतर साडेचार वर्षांनंतरच त्यांचे दर्शन मतदारांना होते, अशी टीका खा. तडस यांनी केली. समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागातील या दौऱ्याला मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. गावागावांत ‘समीर देशमुख आगे बढो’चे नारे कार्यकर्ते देत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, भाजपचे नेते मिलिंद भेंडे, पंकज घोडमारे यांच्यासह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.देवळी भागाच्या विकासाला गती देण्यासाठी नवे नेतृत्व विधानसभेत पाठवा, असे आवाहन शहागडकर व भेंडे यांनी जाहीर सभांमधून केले.

टॅग्स :wardha-acवर्धाRamdas Tadasरामदास तडस