शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

महाबीजचे सोयाबीन अंकुरलेच नाही

By admin | Updated: July 11, 2016 01:59 IST

शासनाच्या योजनेनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदानावर महाबीजचे बियाणे मिळाले. ते बियाणे शेतकऱ्यांनी पेरले; मात्र ते उगविलेच नाही.

अनुदानावरील बियाणे : शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी अल्लीपूर : शासनाच्या योजनेनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदानावर महाबीजचे बियाणे मिळाले. ते बियाणे शेतकऱ्यांनी पेरले; मात्र ते उगविलेच नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शासनाच्यावतीने या शेतांची पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. गावातील किसना लोणारे, बहादे, वंजारी व इतर शेतकऱ्यांनी पेरलेल्या महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करून आठ ते पंधरा दिवस होऊनही उगवण झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला. महामंडळाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय कृषी सहायक व कंपनीच्या तज्ज्ञांनी पिकांची पाहणी करून शेताचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.(वार्ताहर)