शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

पाईपलाईन फोडल्याने शेतकऱ्याचे नुकसान

By admin | Updated: April 25, 2015 00:06 IST

अप्पर वर्धा धरणामध्ये येथील काही शेतकऱ्यांची शेती व घरे गेली.

भरपाईची मागणी : सिंचनाअभावी पिके धोक्यात साहुर : अप्पर वर्धा धरणामध्ये येथील काही शेतकऱ्यांची शेती व घरे गेली. उरल्या सुरल्या शेतीत या शेतकऱ्यांनी संत्राबाग फुलविली. परंतु शेत सपाटीकरणाच्या नावाखाली या शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वच पाईपलाईन फोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून भरपाईसाठी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहे़सुरेश पोटे, लता पोटे, केशव पारिसे, अशोक पोटे, पुंडलिक पाचारे, गुलाब सामुद्रे, दिलीप पारिसे, भास्कर भालेराव, उमेश भालेराव, मधुकर घुडे, बाबुराव घुडे या शेतकऱ्यांनी वर्धा अप्पर धरणावरून गेल्या २० वर्षापासून पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन आपल्या शेतात नंदनवन फुलविले़ सर्व शेतकऱ्यांच्या पाईप लाईन दिलीप नागपुरे यांचे शेतातून गेल्या आहे़ परंतु नागपुरे यांनी जेसीबीद्वारे शेतीचे सपाटीकरण करताना सदर पाईप पूर्णपणे तुटले. आकसापोटी हा प्रकार केल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला असून सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपुरे यांचेवर योग्य कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)