शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन फोडल्याने शेतकऱ्याचे नुकसान

By admin | Updated: April 25, 2015 00:06 IST

अप्पर वर्धा धरणामध्ये येथील काही शेतकऱ्यांची शेती व घरे गेली.

भरपाईची मागणी : सिंचनाअभावी पिके धोक्यात साहुर : अप्पर वर्धा धरणामध्ये येथील काही शेतकऱ्यांची शेती व घरे गेली. उरल्या सुरल्या शेतीत या शेतकऱ्यांनी संत्राबाग फुलविली. परंतु शेत सपाटीकरणाच्या नावाखाली या शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वच पाईपलाईन फोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून भरपाईसाठी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहे़सुरेश पोटे, लता पोटे, केशव पारिसे, अशोक पोटे, पुंडलिक पाचारे, गुलाब सामुद्रे, दिलीप पारिसे, भास्कर भालेराव, उमेश भालेराव, मधुकर घुडे, बाबुराव घुडे या शेतकऱ्यांनी वर्धा अप्पर धरणावरून गेल्या २० वर्षापासून पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन आपल्या शेतात नंदनवन फुलविले़ सर्व शेतकऱ्यांच्या पाईप लाईन दिलीप नागपुरे यांचे शेतातून गेल्या आहे़ परंतु नागपुरे यांनी जेसीबीद्वारे शेतीचे सपाटीकरण करताना सदर पाईप पूर्णपणे तुटले. आकसापोटी हा प्रकार केल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला असून सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपुरे यांचेवर योग्य कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)