शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Lok Sabha Election 2019; स्थिर सरकारसाठी भाजपच आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:27 IST

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. वर्धा येथे आयोजित व्यापाऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देसागर मेघे यांचे आवाहन : व्यापाऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. वर्धा येथे आयोजित व्यापाऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे माजी आमदार सागर मेघे, खासदार व भाजप उमेदवार रामदास तडस, लोकसभा प्रमुख सुधीर दिवे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अरुण काशीकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी सागर मेघे म्हणाले, रामदास तडस यांच्याशी मेघे कुटुंबाचे सदैव कौटुंबिक संबंध राहिलेत व ते पुढेही कायम राहतील. त्यांना निवडून आणण्यासाठी व देशात स्थिर सरकार असावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांना आपणही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सुरुवातीला प्रक्रिया नवीन असल्याने व्यापारी वर्गाला व कर सल्लागारांना त्रास सहन करावा लागला. परंतु, व्यापारी वर्गाने समाजात व भारतीय अर्थव्यवस्थेत नेहमीच मोलाचे योगदान देणाºया जीएसटीत महत्त्वपूर्ण सूचना सुचविल्यात, याचा मला आनंद आहे. या सूचनांच्या आधारे जीएसटी कौन्सिलने एकमताने या सूचनांचा स्वीकार करून करप्रणाली सुलभ केली. यात व्यापाऱ्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. हा देश पुढे नेण्यासाठी व्यापारी बंधूंनी भाजप-शिवसेना युतीला सहकार्य करावे, असे आवाहन केले. संचालन राजकुमार जाजू, तर प्रास्ताविक अरूण काशिकर, यांनी केले. आभार श्रीनिवास मोहता यांनी मानले. बैठकीला भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी महाराष्ट्राचे सचिव जगदीश टावरी, शालिग्राम टिबडीवाल, संजय गोयनका, इद्रिस मेमन, दामोदर दरक, दिलीप कठाणे, विशाल धीरन, किशोर सुरकार, देवीदास करंडे, पंकज सराफ, नटवर रिणवा, राजकुमार जाजू, पांडू गायकवाड़, अशोक कृपलानी, ददनसिंग ठाकूर, गणेश देवानी, राजेश आहुजा, प्रवीण जैन, हरीश व्यास, श्रीकांत वाटकर, राकेश मंशानी, दीपन मिश्रा, सुरेश पंजवाणी, ढोलू आहुजा, प्रताप वाटवानी, सूरज रामानी, शेरा भाटिया तसेच बहुसंख्येने व्यापारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धा