शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले पत्र

By admin | Updated: July 29, 2016 02:05 IST

जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्यावरून शासगी शाळांचा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषदेत चांगलाच वाद सुरू आहे.

प्राथमिक विभागाचे दुर्लक्ष : एका शाळेविरोधात पोलिसात तक्रार वर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्यावरून शासगी शाळांचा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषदेत चांगलाच वाद सुरू आहे. अशात बुधवारी मुख्याध्यापक संघाच्यावतीने देवळी तालुक्यातील अडेगाव येथील शाळेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाचे उल्लंघन करू नये व शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करू नये, असे पत्र मुख्याध्यापकांना दिल्याची माहिती मुख्याध्यापक संघाने दिली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे; मात्र प्राथमिक विभागाच्यावतीने या संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही. प्राथमिक विभागाकडून शिक्षण उपसंचालकांच्या पत्राला केराची टोपली दाखवून या विभागाकडून त्यांचा अवमान केल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाच्यावतीने करण्यात आला आहे. बुधवारी देवळी पोलिसात करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाच्यावतीने करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात काय ते सत्य उघड होणार असून याकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)