शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

सर्वांनी मिळून गावाचा विकास करू

By admin | Updated: February 1, 2016 02:06 IST

आमदार आदर्श ग्राम योजनेत सालोड या गावाची निवड केले, हे अभिनंदनीय आहे.

रामदास तडस : आमदार आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभवर्धा : आमदार आदर्श ग्राम योजनेत सालोड या गावाची निवड केले, हे अभिनंदनीय आहे. खासदार आदर्श गावाबद्दल अनुभव कथन करीत सर्वांनी मिळून सालोड गावाचा विकास करू, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.सालोड (हिरापूर) येथील ग्रा.पं. प्रांगणात आमदार आदर्श ग्राम योजनेचे उद्घाटन खा. तडस यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून आ.डॉ. पंकज भोयर तर अतिथी म्हणून एमगिरीचे संचालक डॉ. प्रफुल काळे, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, तहसीलदार राहुल सारंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, सरपंच गीता झाडे, लेखा अधिकारी प्रतापराज मासाळ, ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. डॉ. काळे यांनी कौशल्य विकासावर आधारित लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. कांबळे यांनी सर्कलमधील या गावात विविध कामे केली. आणखी काही कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आॅ.डॉ. भोयर यांनी दारूबंदी करावी. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात लागणारी मदत मिळवून देऊ, प्रशासकीय कामांसाठी लागणारे प्रमाणपत्र त्वरित मिळवून देऊ. ग्रामस्थांच्या सहकार्याने आदर्श ग्राम करू, असे सांगितले. प्रास्ताविक आशिष कुचेवार तर संचालन रंजना वानखेडे यांनी केले. यावेळी नरेश धोटे, सी.एम. कुटे, डॉ. नाडे, हेमंत देवतळे, राऊत, आर.एन. तेलरांधे, शैलेश देशमुख आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)