शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

अधिकारी कर्मचाऱ्यांना जलसंधारणाचे धडे

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग,

वर्धा : सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, वनविभाग व जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी माहिती देण्यात आली. शिवाय त्यांना करावयाचे कार्यही सांगण्यात आले. वर्धा जिल्हा कोरडवाहू शेतीचा जिल्हा असून यात ओलिताचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिले प्रत्येकच विभागाच्यावतीने पाणी अडवून ते जिरविण्यात येत होते. आता मात्र तसे होणार नाही. जिल्ह्यात बंधारे तयार करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी मिळवून बंधारा तयार करण्यात येणार आहे. या बाबत आजची कार्यशाळा आयोजित होती. या शाळेला जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मवारी उपस्थित होते. विकास भवन येथे झालेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना होते. अतिथी म्हणून जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे आर.टी. वाहने, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे सहारे, उपविभागीस अधिकारी वैभव नावाडकर, विलास ठाकरे, उपअभियंता सुनील राहाणे, वरिष्ठ भू वैज्ञानिक नितीन महाजन यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)