शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अधिकारी कर्मचाऱ्यांना जलसंधारणाचे धडे

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग,

वर्धा : सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, वनविभाग व जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी माहिती देण्यात आली. शिवाय त्यांना करावयाचे कार्यही सांगण्यात आले. वर्धा जिल्हा कोरडवाहू शेतीचा जिल्हा असून यात ओलिताचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिले प्रत्येकच विभागाच्यावतीने पाणी अडवून ते जिरविण्यात येत होते. आता मात्र तसे होणार नाही. जिल्ह्यात बंधारे तयार करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी मिळवून बंधारा तयार करण्यात येणार आहे. या बाबत आजची कार्यशाळा आयोजित होती. या शाळेला जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मवारी उपस्थित होते. विकास भवन येथे झालेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना होते. अतिथी म्हणून जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे आर.टी. वाहने, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे सहारे, उपविभागीस अधिकारी वैभव नावाडकर, विलास ठाकरे, उपअभियंता सुनील राहाणे, वरिष्ठ भू वैज्ञानिक नितीन महाजन यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)