शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

शेताला आले तलाव स्वरूप

By admin | Updated: November 18, 2014 23:01 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून वर्धा नदीवर अप्पर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दोन्ही प्रकल्पातील दोषांमुळे शेतकऱ्यांना नुकसानच

बुजलेल्या कालव्यामुळे पिकांचे नुकसान : भरपाईसाठी शेतकऱ्याचे हेलपाटेतळेगाव (श्या़पं़) : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून वर्धा नदीवर अप्पर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दोन्ही प्रकल्पातील दोषांमुळे शेतकऱ्यांना नुकसानच सहन करावे लागत आहे़ अद्याप अप्पर वर्धा प्रकल्पाच्या कालव्यांची कामेही पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतांना तलावाचे स्वरूप येत असून पिकांची धुळधान होत आहे़ या प्रकरणी चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी व कालव्याची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़शेत सर्व्हे क्ऱ ७९/१ मध्ये कालव्याचे पाणी शिरले आहे़ यामुळे शेताला तलावाचे स्वरूप आले आहे़ शेतात रमेश इंगळे रा़ आनंदवाडी या शेतकऱ्याने चना पेरला होता. कालव्याचे बांधकाम पूर्णपणे झालेले नाही़ कालव्याचे काँक्रीटींगही अद्याप करण्यात आलेले नाही़ कालवा पूर्णपणे बुजला आहे़ यामुळे कालव्याचे पाणी शेतात शिरून चना पिकाची पूर्णपणे धुळधान झाली आहे़ शेताच्या भरवशावरच इंगळे यांच्या कुटुंबाचे पालन-पोषण होते; पण शेतातील संपूर्ण पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतात साचलेल्या पाण्याची कालवे विभागाचे गावंडे यांनी पाहणी केली़ उर्ध्व वर्धा डावा कालवा उपविभाग आर्वीच्या उपविभागीय अभियंत्यांनीही शेताची पाहणी करावी आणि नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी इंगळे यांनी निवेदनातून केली आहे़ शिवाय उर्वरित शेतही सिंचन विभागाने आपल्या ताब्यात घेऊन मोबदला द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे़ अप्पर वर्धा प्रकल्प विभागाने याची दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे़ सदर निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व आमदार अमर काळे यांनाही सादर करण्यात आल्या आहे़(वार्ताहर)