शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

कारवीचे रानफूल, दाजीपुरात निळी झूल

By admin | Updated: October 20, 2016 01:03 IST

दाट धुक्याच्या दुलईमध्ये निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेली ही रानफुले आता पुन्हा सात वर्षांनीच फुलणार आहेत.

वर्धा : स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत स्थानिक न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज आॅफ वर्धा मधील समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत नालवाडी येथे विविध उपक्रम राबवून प्रबोधनाचे कार्य केले. विद्यार्थ्यांनी नालवाडी गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या मुलभूत समस्यांबाबत माहिती संकलनाचे कार्य केले. गावातील काही वॉर्डामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. समाजकार्याच्या क्षेत्रकार्यकर्त्यांनी गावामध्ये जाऊन विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले व या माध्यमातून गावकऱ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली. तसेच तेथील अंगणवाडीचा परिसर स्वच्छ करून कचऱ्याचा योग्य विल्हेवाट लावण्यात आला. या अभियानाला अंगणवाडी सेविका अनिता भांनसे, मदतनीस प्रज्ञा गायगवले तसेच समाजकार्य विभागप्रमुख प्रा. मनिष भोयर, मार्गदर्शक रश्मी पइडके उपस्थित होते. वैभव गवळी, कुंदन नाटकर, नेहा कामडी, रेणुका लांडे, जया सोनवणे, संदीप इंगळे, फिरदोस खान, जीवन येळणे, आकाश कांबळे, पल्लवी दबडे, कपिल बोथले सहभागी झाले होते.(स्थानिक प्रतिनिधी)