शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

कारवीचे रानफूल, दाजीपुरात निळी झूल

By admin | Updated: October 20, 2016 01:03 IST

दाट धुक्याच्या दुलईमध्ये निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेली ही रानफुले आता पुन्हा सात वर्षांनीच फुलणार आहेत.

वर्धा : स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत स्थानिक न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज आॅफ वर्धा मधील समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत नालवाडी येथे विविध उपक्रम राबवून प्रबोधनाचे कार्य केले. विद्यार्थ्यांनी नालवाडी गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या मुलभूत समस्यांबाबत माहिती संकलनाचे कार्य केले. गावातील काही वॉर्डामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. समाजकार्याच्या क्षेत्रकार्यकर्त्यांनी गावामध्ये जाऊन विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले व या माध्यमातून गावकऱ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली. तसेच तेथील अंगणवाडीचा परिसर स्वच्छ करून कचऱ्याचा योग्य विल्हेवाट लावण्यात आला. या अभियानाला अंगणवाडी सेविका अनिता भांनसे, मदतनीस प्रज्ञा गायगवले तसेच समाजकार्य विभागप्रमुख प्रा. मनिष भोयर, मार्गदर्शक रश्मी पइडके उपस्थित होते. वैभव गवळी, कुंदन नाटकर, नेहा कामडी, रेणुका लांडे, जया सोनवणे, संदीप इंगळे, फिरदोस खान, जीवन येळणे, आकाश कांबळे, पल्लवी दबडे, कपिल बोथले सहभागी झाले होते.(स्थानिक प्रतिनिधी)