शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

जिल्हाधिकाºयांच्या पत्राला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:52 IST

शेतात मलमुत्राचे पाणी येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली होती. या तक्रारीवर चौकशी करण्याच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रशासनाला दिल्या होत्या.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत: शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शेतात मलमुत्राचे पाणी येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली होती. या तक्रारीवर चौकशी करण्याच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र या दोन्ही प्रशासनाकडून जिल्हाधिकाºयांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली.शेतकरी गिरीश संगीतराव यांनी १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकाºयांकडे महाराष्ट्र अधिनियम ५३ (२अ) अंतर्गत अर्ज केला. या अर्जानुसार, संगितराव यांच्या शेताच्या कडेला मलातपूर हे गाव आहे. गाव व शेताच्या मध्ये ग्राम पंचायत हिवरा(का)चा रस्ता आहे. गावातील सरपंच अशोक डफरे व माजी पोलीस पाटील यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करीत गावातील रस्त्यात संडास, बैलगोठा बांधुन पाणी संगितराव यांच्या शेतात काठले. गावातील काही लोकांनी रस्त्याच्या मध्ये इंधन, काडी व उकीरडे टाकून रस्ता तार तोडण्याचा प्रयत्न करत आहे. संगितराव यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना अर्जद्वारे माहिती देवून कार्यवाही करण्यास सांगितले. पण स्वत: सरपंच यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे त्यांनी कुठलेही कार्यवाही केली नाही. यावर सदर शेतकºयाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठत कारवाईची मागणी केली. यावर जिल्हाधिकाºयांनी पऋ दिले मात्र कारवाई झाली नाही.आलेले पत्र पडूनचसंगितराव यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयातून चौकशीचे आदेश पत्र १८ मे २०१७ रोजी जि.प. व पं.स. यांना पाठविले. हे पत्र त्यांना मिळाले पण अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात जि.प. प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.या वादग्रस्त जागेच्या मोजणीबाबत तहसीलदार देवळी यांना कळविण्यात आले आहे. मी नुकताच रुजू झाल्यामुळे पंचायत विस्तार अधिकारी ही बाब हाताळत आहे. ग्रा.प. निवडणूकीनंतर या तक्रारीचे निवारण होईल.- मनोहर बारापात्रे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, देवळी