शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

समाजहित जोपासणारे ंंभंवरलाल जैन- बरंठ

By admin | Updated: February 27, 2016 02:30 IST

महात्मा गांधी, साने गुरूजी आणि राष्ट्रसेवा दलाचा आदर्श मानून उद्योजक भंवरलाल जैन यांनी शेती व शेतकरी यांच्या उत्थानासाठी कार्य केले.

सेवाग्राम : महात्मा गांधी, साने गुरूजी आणि राष्ट्रसेवा दलाचा आदर्श मानून उद्योजक भंवरलाल जैन यांनी शेती व शेतकरी यांच्या उत्थानासाठी कार्य केले. त्यांच्या निधनाने समाजहित जोपासणारी व्यक्ती काळाच्या आड गेल्याची भावना नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी व्यक्त केली. डॉ. सुगन बरंठ यांचा भंवरलाल जैन यांच्याशी २००६ पासून संबंध आला. गांधीतीर्थच्या स्थापनेचा निर्णय झाल्यापासून तर तो पूर्णत्वास नेण्यापर्यंत डॉ. बरंठ यांनी जैन यांना सहकार्य केले. नई तालीमच्या शिल्पकार आशादेवी व इ. डब्ल्यू. आर्यनाथकम यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासाठी सर्व सहकार्य जैन एरिगेशनचे लाभले, असे डॉ. बरंठ यांनी सांगितले. भंवरलालजी शिस्तप्रिय अभ्यासक होते. त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी जे.आर.डी. टाटा, पं. जवाहरलाल नेहरू व गांधीजी या तिघआंचे फोटो लावले होते. टाटा सारखे उद्योजक, नेहरूंसारखा विकास तर गांधीजी सारखी जीवन पद्धती हे गुण व मूल्य त्यांनी जीवनात उतरविले. शेती, शेतकरी व पर्यावरण हा त्यांचा आवडता विषय होता. यावरच त्यांनी काम केले असेही डॉ. बरंठ यांनी यावेळी सांगितले.(वार्ताहर)