शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

वर्धा रेल्वे स्थानकावर ‘जनता खाना’चा काळाबाजार

By admin | Updated: July 7, 2015 01:34 IST

मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना जेवणाकरिता भटकंतीची वेळ येवू नये, याकरिता ‘जनता खाना’ योजना अंमलात आणली.

१५ रुपयांचे पार्सल २० रुपयात, दर्जाही निकृष्ट : नियमांना बगल, रेल्वे स्थानक प्रबंधकासह प्रशासनाचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धामध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना जेवणाकरिता भटकंतीची वेळ येवू नये, याकरिता ‘जनता खाना’ योजना अंमलात आणली. वर्धेत मात्र या योजनेत काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. १५ रुपये किंमत असलेले एका व्यक्तीच्या जेवणाचे पार्सल २० रुपयांत विकल्या जात आहे. शिवाय त्याचा दर्जाही निकृष्ट असल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये पुढे आले. याची माहिती रेल्वे प्रशासनाला देताच त्यांचीही भंबेरी उडाली. या जेवणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.जनता खान्याची रेल्वे प्रशासनाकडून तपासणी नाही कमी किमतीत चांगले जेवण रेल्वे प्रवाश्यांना देता यावे म्हणून रेल्वे प्रशासनाने ‘जनता खाना’ ही योजना सुरू केली; पण त्या जेवणाचा दर्जा कुणीही तपासत नाही. यामुळे कंत्राटदार कंपन्याही निकृष्ट जेवण देऊन पैसा कमविण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे येथे उघड झाले. या निकृष्ठ जनता खान्यामुळे प्रवाश्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. कंत्राटदाराकडून प्रवाशांची लूटदेशातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर १५ रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. जनता खाना ही योजना त्यासाठीच सुरू करण्यात आली आहे; पण यातही प्रवाश्यांची लूट होत असल्याचे दिसते. १५ रुपयांऐवजी २० रुपये घेऊन प्रवाश्यांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याचे समोर आले.