शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

वर्धा रेल्वे स्थानकावर ‘जनता खाना’चा काळाबाजार

By admin | Updated: July 7, 2015 01:34 IST

मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना जेवणाकरिता भटकंतीची वेळ येवू नये, याकरिता ‘जनता खाना’ योजना अंमलात आणली.

१५ रुपयांचे पार्सल २० रुपयात, दर्जाही निकृष्ट : नियमांना बगल, रेल्वे स्थानक प्रबंधकासह प्रशासनाचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धामध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना जेवणाकरिता भटकंतीची वेळ येवू नये, याकरिता ‘जनता खाना’ योजना अंमलात आणली. वर्धेत मात्र या योजनेत काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. १५ रुपये किंमत असलेले एका व्यक्तीच्या जेवणाचे पार्सल २० रुपयांत विकल्या जात आहे. शिवाय त्याचा दर्जाही निकृष्ट असल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये पुढे आले. याची माहिती रेल्वे प्रशासनाला देताच त्यांचीही भंबेरी उडाली. या जेवणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.जनता खान्याची रेल्वे प्रशासनाकडून तपासणी नाही कमी किमतीत चांगले जेवण रेल्वे प्रवाश्यांना देता यावे म्हणून रेल्वे प्रशासनाने ‘जनता खाना’ ही योजना सुरू केली; पण त्या जेवणाचा दर्जा कुणीही तपासत नाही. यामुळे कंत्राटदार कंपन्याही निकृष्ट जेवण देऊन पैसा कमविण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे येथे उघड झाले. या निकृष्ठ जनता खान्यामुळे प्रवाश्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. कंत्राटदाराकडून प्रवाशांची लूटदेशातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर १५ रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. जनता खाना ही योजना त्यासाठीच सुरू करण्यात आली आहे; पण यातही प्रवाश्यांची लूट होत असल्याचे दिसते. १५ रुपयांऐवजी २० रुपये घेऊन प्रवाश्यांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याचे समोर आले.