शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

फलक नसल्याने गतिरोधक देताहेत अपघातास निमंत्रण

By admin | Updated: December 31, 2015 02:24 IST

रस्ता चांगला असला तरी बहुतांश ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहे.

संबंधितांचे दुर्लक्ष : प्रवासी झाले त्रस्तघोराड : रस्ता चांगला असला तरी बहुतांश ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहे. पण येथे गतिरोधक आहे असा फलकच पाहावयास मिळत नसल्याने वाहनधारकांना किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागत आहे.सेलू येथील विकास चौकात घडणारे अपघात पाहता नागरिकांच्या मागणीनुसार वर्धा नागपूर मार्गावर दोन तर हिंगणीकडे जाणाऱ्या मार्गावर एका गतिरोधकाची निर्मिती करण्यात आली. तसेच सेलू पंचायत समितीजवळ, मोही गावाजवळ असे अनेक ठिकाणी गतिरोधक तयार करून भरधाव धावणाऱ्या वाहनाची गती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.गतिरोधक तयार केल्यावर तिथे गतिरोधक असल्याचा फलक लावणे गरजेचे आहे. असे फलक लावण्याचा मात्र बांधकाम विभागाला विसर पडला आहे. त्यामुळे हे गतिरोधक आता अपघातास कारणीभूत ठरत आहे. काही ठिकाणी या गतीरोधकावर पांढरे पट्टे सुद्धा मारण्यात आलेले नाही. त्यामुळे वेगाने येत असलेल्या वाहनांना गती नियंत्रित करणे शक्य होत नाही. अश्या वेळेस वाहने अनियंत्रित होऊन अपघात होत आहेत. हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. किरकोळ अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर ज्या ठिकाणी गतिरोधक आहे. अशा ठिकाणी समोरे गतिरोधक असल्याचा फलक लावावा तसेच गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.(वार्ताहर)