शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

देशाची अखंडता प्रेमाने टिकवावी लागेल

By admin | Updated: October 6, 2015 02:57 IST

या देशाची अखंडता अबाधित ठेवायची असेल तर, देशाच्या विविधतेचा सन्मान करणे गरजेचे आहे. भारताची विविधाच

वर्धा : या देशाची अखंडता अबाधित ठेवायची असेल तर, देशाच्या विविधतेचा सन्मान करणे गरजेचे आहे. भारताची विविधाच जगात आकर्षणाचा मोठा विषय आहे. अनेक भाषा, धर्म असूनही देश ‘एक’ असण्याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे भारत. त्यामुळे देशाची अखंडता प्रेमाने टिकवावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय युवा योजनाचे संचालक आणि गांधीवादी विचारक एस. एन. सुब्बाराव यांनी केले. निवेदिता निलयम युवा केंद्रात आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनात युवकांना संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले, रशियामध्ये १८ भाषा होत्या म्हणून १८ तुकडे झाले. युगोस्लोविया मध्ये ३ भाषा असल्याने तीन तुकडे झालेत. चेकोस्लोवियाचे दोन भाषेमुळे दोन तुकडे झाले. पण भारतात १ हजार ६५२ मातृभाषा आणि १८ संवेधानिक भाषा असूनही भारत एक आहे. आपल्याला ही अखंडता पे्रमाच्या बळावर टिकवून ठेवावी लागेल. बंदुकीच्या किंवा दहशतवादाच्या बळावर आपण देशाची अखंडता टिकवू शकत नाही, असे सुब्बाराव तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात म्हणाले. गीतेची सामाजिक बाजू, कृषी, स्वावलंबी अर्थव्यवस्था आणि विकासनीती, अशा विविध विषयांवर कनार्टकाचे गजानन स्वामी, पवनार आश्रमच्या भावीनी पारेख, डॉ. रामजी सिंह, डॉ. उल्हास जाजू, डॉ. सोहम पंड्या अश्या अनेक वक्त्यांनी आपली मते मांडली. यावेळी युवकांसाठी खुल्या सत्राचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये अनेक युवक सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)