शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

जंगलाऐवजी परिसरातच सोडतात साप

By admin | Updated: June 22, 2014 00:07 IST

शहरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्रांद्वारे त्याला पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडल्या जावे अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा असते; पण तसे न होता पकडलेले साप शहरातच इतरत्र सोडत

वर्धा : शहरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्रांद्वारे त्याला पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडल्या जावे अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा असते; पण तसे न होता पकडलेले साप शहरातच इतरत्र सोडत असल्याचा प्रकार सेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावर आढळून आला. त्यामुळे याप्रकरणी सर्पमित्र गणेश चौधरीवर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे मंगेश गिरडे व परिसरातील नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना केली आहे. निवेदनानुसार दोन दिवसांपूर्वी शिक्षा मंडळपरिसरात सेवाग्राम रेल्वेस्थानक मार्गावर रात्रीच्या वेळी मंगेश गिरडे जात असताना त्यांना एक इसम पकडलेला साप सोडताना आढळून आला. या प्रकाराबाबत त्याला हटकले असता त्याने सापाला लगेच पकडून तिथून पळ काढला. हा इसम सर्पमित्र गणेश चौधरी असल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे कुठेही साप सोडणे धोक्याचे आहे. शहरात एखाद्या ठिकाणी साप आढळल्यास नागरिक सर्पमित्रांना पाचारण करतात सर्पमित्रानेच सापाला पकडून दूर जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या सापाला व नागरिकांना धोका होणार नाही. पकडलेले साप दुरवर न सोडता ते शिक्षा मंडळ परिसरात सोडल्या जात असल्याचा प्रकार आढळून आला. या प्रकारामुळे शिक्षा मंडळ परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. असा प्रकार याआधीही होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे साप सोडणाऱ्या सर्पमित्र गणेश चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षा मंडळ परिसरातील नागरिकांद्वार वनपरिक्षेत्र अधिकारी यांना करण्यात आली. निनवदेन देणाऱ्या शिष्टमंडळात मंगेश गिरडे, प्रशांत सातपुते, किरण बडवाईक, अशोक इंगळे, निलीमा जुगनाके, शुभांगी ढोरे, प्रफुल्ल दारोंडे, प्रशांत साबळे, नलिनी फरदे यांच्यासह परिसरातील नागरिकांचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)