शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

गांधीजींचे कार्य कृतीशील व स्वत:पासून असणे प्रेरणादायी

By admin | Updated: September 9, 2016 02:22 IST

गांधीजी विषयी वाचून समजणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या भूमीत राहून अनुभवणे या दोन बाबी वेगळ्या आहेत.

रफीउल्लाह : नई तालीम समिती परिसरातील शांती भवन अध्ययनसेवाग्राम : गांधीजी विषयी वाचून समजणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या भूमीत राहून अनुभवणे या दोन बाबी वेगळ्या आहेत. गांधीजी काय आहे हे त्यांच्या वास्तव्यातील भूमीत कळले. प्रार्थना सर्व धर्मात होते. पण या ठिकाणी मोकळ्या जागेत सर्व धर्माची प्रार्थना हा एक वेगळा अनुभव आला. गांधीजींनी सर्व धर्मांचा आदर सांगितला असला तरी ते प्रत्यक्ष जगले. त्यांचे कार्यच मुळात कृतीशील आणि स्वत:पासून होते. अहिंसेची शिकवण ही जगासाठी देण असल्याने संपूर्ण जगाला बापूंच्या विचाराशिवाय पर्याय नसल्याचे युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट आॅफ पीस एशिया सेंटरचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी रफीउल्लाह स्टनीक झाई म्हणाले. नई तालीम समिती परिसरातील शांती भवनमध्ये तीन दिवसांसाठी गौहरशाह खाजगी विद्यापीठ काबूल अफगानीस्थान येथील २४ विद्यार्थी आपल्या दोन प्राध्यापकासह शांती, अंहिसा आणि कृतीशील गांधीविचार समजावून व अध्ययनासाठी आले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. रफीउल्लाह म्हणाले, विद्यापीठात गांधी व अहिंसा यावर शिकविले जाते. संगठनेद्वारे शांती शिक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी युवा शांती केंद्राद्वारे महिन्यातून कृतीशिल कार्यक्रम होतो आणि जुने विद्यार्थी नव्यांना यात सहभागी करून शांती आणि अहिंसेचे महत्त्व सांगतात. प्रशिक्षणसुद्धा दिल्या जाते. नंगरहार व हैरान या राज्य विद्यापीठाचे विद्यार्थी भारतात याच विषयाअंतर्गत येणार असल्याचेही ते म्हणाले. गांधीजी आणि अहिंसा हे खूप जवळचे वाटतात. त्याचे कारण म्हणजे सरहद गांधी (खान अब्दुल गफ्फार खान) आम्ही सर्व १ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये आलो. गांधी दर्शन समितीमध्ये मुक्काम केला. दि. ५ रोजी सेवाग्राम आणि ७ रोजी परत दिल्लीसाठी रवाना होत आहे. गांधी ते नेल्सन मंडेला या थीमवर नविन बॅच अध्ययन करणार असल्याचे रफीउल्लाह यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)